• Tue. Feb 24th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

वक्फ बोर्डच्या महाराष्ट्रात तब्बल ‘इतक्या’ मालमत्ता; आकडा ऐकून व्हाल अवाक!

मुंबई : महाराष्ट्रात सध्या वक्फ बोर्डच्या तब्बल 23566 मालमत्ता आहेत. त्यात एकट्या मराठवाड्यात मालमत्तेच्या 60% पेक्षा जास्त भागावर अतिक्रमण झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे याबाबत बोर्डाने 42 आदेश पारित…

देशभरात ‘गुगल पे’ आणि UPI पेमेंट सेवा बंद; सेवा खंडित झाल्याने लोक त्रस्त!

मुंबई : देशभरात युपीआय सेवा आणि गुगल पे सेवा बंद झाली आहे. अनेक ग्राहकांना या समस्येला तोंड द्यावे लागत असल्याने ग्राहक देखील त्रस्त झाले आहेत. असाच प्रकार दोन दिवसांपूर्वीच देखील…

उरण पोस्ट कार्यालय अचानक बंद; ग्राहकांमध्ये संभ्रम

घन:श्याम कडूउरण : शहरातील आनंदनगर येथे गिरिराज अपार्टमेंटमध्ये सुरू असलेले पोस्ट कार्यालय इमारत धोकादायक झाल्याने अचानक बंद करण्यात आले. मात्र, या कार्यालयाचे नवीन ठिकाणी स्थलांतर झाले आहे की नाही, याबाबत…

तापमानाचा पारा चढलेला असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची रणधुमाळी पार पडणार?

मिलिंद मानेमहाड : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी पार पडल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये होण्याचे संकेत असतानाच महाड तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका तापमानाचा पारा वाढत असतानाच व पाणी…

उरणच्या शैक्षणिक संस्थांमध्ये गैरव्यवहार?

घनःश्याम कडूउरण : उरणमधील काही शैक्षणिक संस्थांमध्ये कमिटी सदस्य शैक्षणिक दर्जा सुधारण्याऐवजी स्वतःच्या फायद्यासाठी कार्यरत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. संस्थेच्या काही जबाबदार सदस्यांनी या प्रकाराची माहिती आमच्या प्रतिनिधीला…

सात IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या; नेहा भोसले रायगडच्या नव्या सीईओ

डॉ. भारत बास्टेवाड यांची रोजगार हमी योजनेच्या नागपूर विभाग आयुक्तपदी नियुक्ती रायगड : राज्यातील वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका आहे. गेल्याच आठवड्यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा सात आयएएस…

महाराष्ट्रात वीज स्वस्त होणार की नाही? महावितरणच्या याचिकेमुळे सर्वसामान्यांच्या पदरी निराशाच

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज दरात कपात करणार असल्याचं महाराष्ट्रातील जनतेला अनेकदा वचन दिलं आहे. अधिवेशनातही त्यांनी यावर जोर दिला होता. काही दिवसांपूर्वी राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणाच्या…

मुख्यमंत्री फडणवीसांना मिशा फुटल्या नव्हत्या त्यावेळी आम्ही हिंदुत्वाच्या मिशांना पीळ देत फिरत होतो, खासदार संजय राऊतांचा घणाघात

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, हिंदुत्व आणि शिवसेना शिकवू नये. भारतीय जनता पक्षाला आणि देवेंद्र फडणवीस यांना मिशा फुटला नव्हत्या, तेव्हापासून आम्ही हिंदुत्वाच्या मिशीला…

बाळासाहेबांचे विचार राखणार की…; फडणवीसांचं ठाकरेंना थेट आव्हान

मुंबई: मोदी सरकार आज वक्फ सुधारणा विधेयक संसदेत मांडणार आहे. हे विधेयक लोकसभेत मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न असेल. संसदेच्या संयुक्त समितीच्या अहवालानंतर सुधारणा करण्यात आलेल्या विधेयकावर उद्या लोकसभेत चर्चा…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २ एप्रिल २०२५ मेष राशीतुमचे आवडते स्वप्न प्रत्यक्षात येईल. परंतु तुमचा उत्साह नियंत्रणात ठेवा. कारण खूप आनंदी होणे हे कधी कधी समस्येत टाकू शकते. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना…

error: Content is protected !!