• Tue. Feb 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली समुद्र किनाऱ्यावरील आढळलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगडसह ठाणे, पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल सज्ज?

मिलिंद मानेमुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात सापडलेल्या अमली पदार्थांच्या पाकिटामुळे रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यातील तटरक्षक दल, सागरी पोलीस दल सज्ज झाले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनाऱ्यावरून सीमा…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सांगण्यावरुन राज्यपालांना मविआची १२ आमदारांची यादी परत पाठवली, राज्य सरकारची हायकोर्टात कबुली

मुंबई : महाविकस आघाडी काळातील विधान परिषदेच्या १२ आमदार नियुक्ती प्रकरणात महत्वाची बाब समोर आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही यादी परत पाठवली…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २२ ऑगस्ट २०२३ मेष राशीतुमच्या आकर्षक मनमोहक वागणुकीमुळे इतरांचे लक्ष वेधून घ्याल. रात्रीच्या वेळी तुम्हाला आज धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे कारण, तुमच्या द्वारे दिले गेलेले धन आज…

रिक्षामधून तोल जाऊन २८ वर्षीय युवकाचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : म्हसळा ते माणगांव रोडवर मौजे बोर्ले गावच्या हद्दीत रिक्षामधून तोल जाऊन खाली पडल्याने २८ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त…

रोह्यात कोलाड नजिक तीसे रेल्वे फाटकावर गोळीबार; सुरक्षा रक्षक जागीच ठार

जिल्ह्यात खळबळ,पोलीस मारेकराच्या शोधात शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यातील कोलाड नजिक तिसे रेल्वे फाटकावर सोमवारी दुपारी गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना घडली. रेल्वे फाटकावर सुरक्षा रक्षक म्हणून कामावर असलेले स्थानिक चंद्रकांत…

विमला तलाव येथील ओपन जिमचे साहित्य नादुरुस्त; उनापा प्रशासनाचे दुर्लक्ष

घनःश्याम कडूउरण : उरण नगरपालिकेच्या माध्यमातून विमला तलाव येथे ओपन जिमचे साहित्य बसविण्यात आले आहे. त्यातील काही साहित्य नादुरुस्त झाले आहे. याची कल्पना उरण नगरपालिका प्रशासनाला देऊन काही दिवसांचा अवधी…

माणगांवात टेलिग्राम ॲपद्वारे लाखोंची फसवणूक

सलीम शेखमाणगाव : तालुक्यात टेलिग्राम ॲपद्वारे लाखोंची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की, दि. १२ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट दरम्यान फिर्यादी डॉ. इस्माईल…

श्रीवर्धन महावितरणचा भोंगळ कारभार!

विज बिल भरले तरी सर्वसामान्यांवर कारवाईचा बडगा; वीजचोरीकडे मात्र दुर्लक्ष गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन महावितरणतर्फे मिळणारे उशिरा मीटरचे बिल हे नेहमीचे कारण बनले आहे. परिणामी आर्थिक भुर्दंड सोसणाऱ्या विज ग्राहकावर…

शिक्षकाने केला माजी विद्यार्थिनीचा विनयभंग

सलीम शेखमाणगांव : महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले आहे. अशातच माणगांवमध्ये चक्क एका शिक्षकाने आपल्याच माजी विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याबाबत माणगाव पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या…

रत्नागिरीतील ७ समुद्र किनाऱ्यांवर सापडले २५० किलो अमली पदार्थ

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील सात समुद्र किनाऱ्यांवरुन तब्बल २५० किलोहून अधिक चरस जप्त करण्यात आलं आहे. १४ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट या कालावधीत चरसची पाकिटं समुद्र किनारी वाहून आली. कर्डे, लाडघर,…

error: Content is protected !!