प्रतिनिधीअलिबाग : रायगड जिल्ह्यातील मुरुड परिसरात अवैध चरस विक्रीचा फैलाव रोखण्यासाठी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. २९ जून रोजी शिघ्रे चेक पोस्टवर तपासणी दरम्यान सुरू झालेल्या तपासातून एकूण १३ आरोपींना…
घनःश्याम कडूउरण, दि. ११ जुलै : उरण तालुक्यातील वाढते वीज बिल, आदानी मीटरची जबरदस्ती, वारंवार होणारे वीज खंडन, वीज तारा व पोलची दुरवस्था आणि अधिकाऱ्यांचा गैरउत्तरदायित्व यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना…
प्रतिनिधीरायगड, दि.11 : पोलादपूर महाबळेश्वर (आंबेनळी घाट) रस्त्यावर आलेले दगड, गोटे व माती काढण्याच्या कामाकरिता 04 दिवस लागणार असल्याने दि.10 जुलै ते दि.14 जुलै 2025 रोजीपर्यंत सदर रस्ता सर्व प्रकारच्या…
वार्ताहरश्रीवर्धन : येथील एसटी आगारातून लांब पल्ल्यासह ग्रामीण भागासाठी नियमित गाड्या मार्गस्थ होतात. हे ठिकाण पर्यटनदृष्ट्या महत्त्वाचे असल्याने येथे पर्यटकांची व स्थानिक प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, आगारातील गाड्यांची देखभाल…
विनायक पाटीलपेण, दि. ११ : वरवणे (ता. पेण) येथील आदिवासी आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या खुशबू ठाकरे या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडून सहा महिने उलटले, तरी संबंधितांवर गुन्हे दाखल…
शुक्रवार, ११ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या विनोदबुद्धीमुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीला विनोदबुद्धी अंगी बाणवण्यासाठी उद्युक्त कराल. कारण तुम्ही त्या व्यक्तीला सांगाल की आनंद हा वस्तूंच्या मालकीमध्ये नसतो तर तो तुमच्या आतमध्ये…
माजी सैनिकाच्या मुलाचे सर्वत्र कौतुक अभय पाटीलबोर्ली पंचतन, दि. १० : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर गावातील सुपुत्र सर्वेश श्रुती सुनील पारकर याने इंग्लंड येथील बांगोर युनिव्हर्सिटी मधून बँकिंग आणि फायनान्स या…
मुंबई, दि. १० (प्रतिनिधी) : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनात आज गंभीर गोंधळ घडला, जेव्हा शिवसेना (ठाकरे गट) चे आमदार वरुण सरदेसाई यांना विधानभवनाच्या पायऱ्यांवर जाताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील महसूल व वन विभागांतर्गत असलेल्या भूमि अभिलेख कार्यालयातील कामकाजाबाबत नागरिक आणि शेतकऱ्यांत तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासकीय वेळेनुसार कार्यालय उघडले जात नसल्यामुळे, तसेच अनेकदा कार्यालय…
मुंबई : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आज विधानपरिषदेत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांच्यात जोरदार वाद झाला. मुंबईतील मराठी माणसांना घर मिळावीत…