नाताळ-३१ डिसेंबरसाठी प्रशासन सतर्क; पर्यटकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन श्रीवर्धन । अनिकेत मोहितगोव्यात नुकत्याच झालेल्या दुर्दैवी सागरी दुर्घटनेमुळे संपूर्ण किनारपट्टीवर सुरक्षेच्या नियोजनाचा थेट परिणाम दिसू लागला आहे. नाताळ आणि नवीन…
उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील नवघर – खोपटा रस्त्यावर आज, सोमवारी (दि. ८) दुपारी दीडच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात भेंडखळ गावातील अमोल काळूराम ठाकूर (वय ३८) या तरुणाचा जागीच मृत्यू…
माणगाव येथील पत्रकार परिषदेत सुधीर पवार यांनी केली अधिकृत घोषणा माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुक्यातील निजामपूर येथील सुधीर दत्तूशेठ पवार यांनी शिवसेना उपतालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत असल्याचे अधिकृत घोषणा…
उरण । घनःश्याम कडूउरणमध्ये मनसे पदाधिकारी सतीश बिपीन पाटील आणि त्यांच्या आईवर करण्यात आलेला हल्ला हा राजकीय सूडबुद्धीचा स्पष्ट नमुना असून, भाजप समर्थकांच्या दहशतवादी राजकारणाचा आणखी एक पराकाष्ठा आहे. नगरपरिषद…
१५ वर्षांपासून सुरू असलेल्या कामात भ्रष्टाचार आणि नियोजनाचा अभाव; मत्स्य व्यवसायावर परिणाम होण्याची भीती उरण । अनंत नारंगीकर केंद्र आणि राज्य सरकारने उरण तालुक्यात तब्बल २५६ कोटी रुपये खर्च करून…
सोमवार, ८ डिसेंबर २०२५ मेष राशीथोडयाशा मानसिक ताणातदेखील आरोग्य चांगले राहील. ज्या लोकांनी कुणी अनोळखी व्यक्तीच्या सल्ल्यावर काही धन गुंतवणूक केली होती आज त्यांना त्या गुंतवणुकीचा फायदा होण्याची पूर्ण शक्यता…
महसूल नोंदींमध्ये छेडछाड; नोएडा न्यायालयाने झोराबियन कुटुंबाला बजावले समन्स रायगड | विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रातील जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांमध्ये वाढलेल्या राजकीय हस्तक्षेपाच्या आणि अनियमिततांच्या पार्श्वभूमीवर, आता रायगड जिल्ह्यात एका अत्यंत गंभीर…
रविवार, ७ डिसेंबर २०२५ मेष राशीचार भिंती बाहेरील खेळांचे तुम्हाला आकर्षित करतील. ध्यानधारणा आणि योगाचा तुम्हाला फायदा होईल. आज या राशीतील काही बेरोजगार लोकांना नोकरी मिळू शकते ज्यामुळे त्यांची आर्थिक…
प्रवासी, नागरिक आणि पोलिस हैराण, लांबच लांब वाहनांच्या रांगा माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे काम अद्यापही पूर्णत्वास न गेल्याने तसेच माणगाव आणि इंदापूर येथील बायपास मार्ग सुरू न झाल्याने संपूर्ण…
पहेल–खांडपाले बायपासचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी माणगाव । सलीम शेखमुंबई–गोवा महामार्गाचे रखडलेले काम, निकृष्ट दर्जाचे रस्ते, वाढते अपघात आणि प्रशासनाचे उदासीन भूमिकेमुळे ग्रामस्थांचा संताप आज पुन्हा एकदा रस्त्यावर उसळला.…