रायगड जनोदय ऑनलाईनसध्याचे जग हे धावपळीचे जग आहे असे म्हटले जाते. कारण प्रत्येक व्यक्ती स्वतःची प्रगती करण्यामध्ये व्यग्र आहे. यासाठी तो दररोज विविध स्पर्धकांना तोंड देत असतो. अशा स्थितीत सर्वांवरच…
शनिवार, ३ ऑगस्ट २०२४ मेष राशीनातेवाईकांबरोबरील हास्यविनोदाने तुमच्या मनावरील दडपण हलके होईल आणि आत्यंतिक गरज असणारा रिलिफ मिळेल. तुम्ही सुदैवी असल्यामुळेच असे नातेवाईक तुम्हाला लाभतील. जे लोक बऱ्याच काळापासून आर्थिक…
घन:श्याम कडूउरण : उरणमधील यशश्री शिंदे हत्याकांड प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणाच्या तपासा दरम्यान नवनवीन ट्विस्ट येत आहेत. यशश्रीच्या हत्येनंतर अटक करण्यात आलेला आरोपी दाऊद शेखची पोलिसांकडून…
आपत्कालीन विभाग, रोहा पोलीस व रेस्क्यू टीमची यशस्वी कामगिरी शशिकांत मोरेधाटाव : कुंडलिका नदी पुलावरून बुधवारी सकाळी ९.३० च्या दरम्यान एक अज्ञात इसमाने पुलावरून उडी मारली होती. या इसमाचा शोध…
ग्रामपंचायती बरोबर प्रकल्प आणि रहिवाशी संकुलामधील केरकचरा रस्त्यावर अनंत नारंगीकरउरण : स्वच्छ भारत अभियानाचे उरणच्या ग्रामपंचायतींनी तीनतेरा वाजवले आहेत. गावातून गोळा केलेला कचरा रहदारीच्या रस्त्यांवर टाकून या ग्रामपंचायतीबरोबर प्रकल्प आणि…
विठ्ठल ममताबादेउरण : राज्यातील नगरपरिषद, नगरपंचायतमधील ८० हजार कर्मचारी यांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संवर्ग कर्मचारी/संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेश पोसतांडेल यांनी दिली…
दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील यांची प्रसारमाध्यमांना माहिती विनायक पाटीलपेण : पेण विधानसभा मतदार संघाचे विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांची नियुक्ती रद्द करुन त्यांना पदमुक्त करण्यात आले असल्याचे पत्र…
शुक्रवार, २ ऑगस्ट २०२४ मेष राशीउच्च व्यक्तिमत्वाच्या व्यक्तीला भेटताना उदास होऊन आपला आत्मविश्वास हरवू देऊ नका. ते जसे आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तितकेच आपल्या व्यवसायाचे भांडवलदेखील आहे. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधावे म्हणून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने तहसील कार्यालयावर धडक मोर्चाचा इशारा देण्यात आला आहे. याबाबतचे लेखी पत्र शिवसेना जिल्हाप्रमुख, माजी…
रस्ते, फार्म हाऊस विकासासाठी जेसीबी व पोकलेन यंत्रसामुग्रीचा वापर ठरू शकतो घातक कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व ठाणे, पालघर या पट्ट्यात पावसाळ्यात 4000 मिलिमीटरपर्यंत पाऊस पडतो. त्यामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर…