प्रतिनिधीमाणगाव : शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 6) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा…
विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही, त्याबाबत पक्षाच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली…
रायगड : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी…
अनंत नारंगीकरउरण : वन विभाग व महसूल विभाग यांच्या आशिर्वादाने डोंगर भागात सतत होणारे मुरुम, माती बरोबर दगडाचे उत्खनन, वणवे यामुळे वन्यप्राणी हे सैरभैर झाले आहेत. त्यात चिरनेर गावातील आकाश…
स्कूल कमिटी मेंबर योगेश गंद्रे यांची अरेरावी अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यासह राज्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे पेव फुटले असून पालक वर्गाकडून सुद्धा आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमांच्या शाळेमध्ये दाखल करण्याचा कल…
रायगड : देशातील 259 ठिकाणी युद्धाच्या अनुषंगाने उद्या मॉक ड्रिल होणार आहे. यामध्ये संवेदनशीलतेच्या दृष्टीने कॅटेगरी 1,2,3 अशी विभागणी करण्यात आली आहे. कॅटेगिरी-1 मध्ये देशातली 13 शहरं आहेत. ज्यामध्ये 3…
दिल्ली: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार महिन्यात घ्या.. असे सर्वात महत्त्वाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. आज सर्वोच्च…
दिल्ली: ओबीसी राजकीय आरक्षण आणि राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. 92 नगरपरिषदांच्या ओबीसींच्या निवडणूकीबाबत राज्य सरकारने 17 नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत अधिक…
कोल्हापूर, सातारा संघाचा पहिल्या डावाच्या आघाडीवर विजय क्रीडा प्रतिनिधीरायगड : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरजिल्हा निमंत्रित सोळा वर्षाखालील मुलांच्या दोन दिवसीय क्रिकेट स्पर्धा सध्या रायगड जिल्ह्यात सुरू आहे.…
मंगळवार, ६ मे २०२५ मेष राशीअत्यंत व्यस्त वेळापत्रकातदेखील आपले आरोग्य चांगले असेल. पण आरोग्यालाल गृहित धरू नका. आयुष्याची काळजी घेणे ही आपली गरज आहे. तसे तर आपला पैसा दुसऱ्यांना देणे…