• Sun. Mar 8th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

महत्त्वाची बातमी; आता फास्ट ट्रेन भायखळ्याला थांबणार नाही, हार्बर रेल्वेचा प्रवास सँडहर्स्ट रोडलाच संपणार

मुंबई: मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उपनगरीय लोकल ट्रेन सेवेच्या मार्गात येत्या काही दिवसांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. याचा मोठा फटका हार्बर आणि मध्य रेल्वेच्या प्रवाशांना बसण्याची शक्यता आहे. सध्या…

…तर भारतात व्हॉट्सॲप बंद होणार; केंद्र सरकारच्या आदेशानंतर कंपनीचा आक्रमक पवित्रा

व्हॉट्सॲपने एंड-टू-एंड एन्क्रिप्शन काढण्यास नकार दिला आहे. या बाबत व्हॉट्सॲपने स्पष्ट सांगितले आहे. कंपनीचे म्हणणे आहे की एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे वापरकर्त्याची गोपनीयता संरक्षित केली जाते. याद्वारे, केवळ संदेश पाठवणारा आणि प्राप्त…

अळूच्या भाजीने तुमचे वजन राहिल नियंत्रणात, आरोग्यासाठी अनेक फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनमहाराष्ट्रातील अनेक भागात अळूची भाजी आवर्जून खाल्ली जाते. कोकणात तर आळूची भाजी प्रसिद्ध आहे. अळूचे फदफदे, आळूच्या पानाच्या वड्या, अळूच्या कंदाची भाजी असे विविध प्रकार बनवून आळू खाल्ली…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ३१ जुलै २०२४ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…

लालपरीची चाकं थांबणार? 9 ऑगस्टपासून एसटी कर्मचारी पुन्हा संपावर

मुंबई : राज्यातील एसटी कर्मचारी पुन्हा एकदा 9 ऑगस्टपासून संपावर जाणार आहेत. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटीच्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह इतर प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी एसटी…

“असे कृत्य करणाऱ्यांना फाशीच…कुठेही माफी मिळायला नको”

यशश्री प्रकरणी शर्मिला ठाकरे यांनी उरणमध्ये दिली संतप्त प्रतिक्रिया शक्ती कायदा पास करावा, शर्मिला ठाकरेंची थेट पंतप्रधानांना विनंती घन:श्याम कडूउरण : क्रूरकर्मा आरोपीला कोणतीही दयामाया न दाखविता त्वरित फाशीची शिक्षा…

स्पिडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामात आग

अनंत नारंगीकरउरण : जेएनपीए बंदराच्या अखत्यारीत असलेल्या स्पिडी या कंटेनर हाताळणी करणाऱ्या गोदामात आग लागण्याची घटना मंगळवारी (दि. ३०) सकाळी ठिक १०-३० च्या सुमारास घडली आहे. या आगीची तीव्रता एवढी…

३३ कोटी वृक्ष लागवडीनंतर महाराष्ट्रात बांबू लागवड घोटाळा?

कोकणात मानवेल जातीचा बांबू यशस्वी होत असताना टिशू कल्चरचा आसाम बांबू कसा जगणार? शेतकऱ्यांचा सवाल मिलिंद मानेमुंबई : मागील चार वर्षांपूर्वी राज्यातील ३३ कोटी वृक्ष लागवडीचा घोटाळा बाहेर आला होता.…

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

महामार्गवर होणाऱ्या अपघातासाठी संबंधित यंत्रणांना जबाबदार धरून कडक कारवाई करणार रायगड : मुंबई- गोवा महामार्गावर अपूर्ण असलेल्या कामांमुळे आणि खड्डयांमुळे प्रवाश्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. या महामार्गावर होणारी वाहतूक…

चक दे इंडिया! मनू भाकर अन् सरबज्योतसिंगने भारताला जिंकून दिलं दुसरं ऑलिम्पिक पदक

पॅरिस : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मनू भाकरने पुन्हा एकदा मन जिंकलं आहे. मनू भाकर आणि सरबज्योतसिंग यांच्या जोडीने देशासाठी आणखी एक पदक मिळवून देत इतिहास रचला आहे. 10 मीटर एअर पिस्टल…

error: Content is protected !!