वार्ताहरनागोठणे : येथील रुख्मिणी केशव सावंत (वय ९२) यांचे वुध्दापकाळाने निधन झाले. गुरुवार, दि. १८ एप्रिल रोजी रुख्मिणी सावंत यांचे निधन झाले. रुख्मिणी सावंत यांच्या पश्चात मुलगी शारदा उत्तम सगणे,…
आदिवासी, कातकरी वाड्यांचा विकास का नाही झाला? साहेब लक्ष आहे कुठे ? मिलिंद मानेमहाड : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन महायुतीचे सरकार प्रस्थापित झाले मात्र, हाताच्या पोटावर कमवणाऱ्या व आपल्या…
शशिकांत मोरेधाटाव : सद्गुरु कृपा फार्म बारशेत, तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल आणि रिसर्च सेन्टर( नेरुळ ) यांच्या संयुक्त विद्यमाने बारशेत येथे गुरुवारी ( ता. १८ ) रोजी आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया…
विश्वास निकमगोवे-कोलाड : कलगीतुरा समन्वय समिती रायगड रत्नागिरी व कलगीतुरा सांस्कृतिक शाहिरी कला मंडळ यांच्या वतीने लोकसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांना पाठींबा देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे समन्वय…
वैभव कळसम्हसळा : म्हसळा आणि परिसरातील वाड्या-वस्तीवरील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आणि भाविकांच्या नवसाला पावणाऱ्या, सर्वजाती धर्मांच्या नागरिकांत बंधुभाव वाढविणाऱ्या आणि गावागावांत शांतता व सुबत्तता राखणाऱ्या श्री धाविरदेव महाराजांची यात्रा सोमवार, दिनांक…
“बॅ. अंतुले यांना हिरवा साप म्हणून संबोधणारे गीते यांना स्वतःला धर्मनिरपेक्ष म्हणून घेण्याचा नैतिक अधिकार नाही” बोर्ली पंचतन विभागात सुनील तटकरे यांच्या प्रचारसभेचा झंझावात बोर्ली पंचतन शिवसेना (उबाठा) चे शोएब…
झिराड येथे नारळाच्या झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या आदिवासी रुग्णाला एअरबेडची केली मदत वार्ताहरसोगाव : नारळाच्या झाडावरून पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या गरीब आदिवासी रुग्णाला एअरबेडची असलेली गरज पुन्हा एकदा पूर्ण…
मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव बाजारपेठेत वाहतुक कोंडीचा नागरिकांना फटका सलीम शेखमाणगाव : शाळा, विद्यालयाच्या परीक्षा आटोपल्यानंतर गावी जाण्याची लगबग सुरु झाली त्यातच लग्नसराई सुरु झाल्याने नागरिकांनी गावाकडे कूच केली आहे. त्यामुळे…
प्रतिनिधीरायगड : 32- रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी एकूण 28 उमेदवारांनी 40 नामनिर्देशन अर्ज दाखल केले होते. आज पार पडलेल्या छाननी प्रक्रियेत 21 उमेदवारांचे 27 नामनिर्देशन पत्रे वैध ठरले असून 7…
शनिवार, २० एप्रिल २०२४ मेष राशीखूपच चिंता केल्याने तुमची मानसिक शांतात भंग पावेल. कारण चिंता केल्यामुळे प्रकृती बिघडते. अनोळखी कुणी व्यक्ती तुमच्या घरी येऊ शकतो त्यामुळे तुम्हाला सामान खरेदी करावे…