• Thu. Mar 19th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आजचे राशिभविष्य

मंगळवार, १५ ऑक्टोबर २०२४ मेष राशीतुमचे आवडते छंद जोपासण्यासाठी किंवा तुमच्या आवडीच्या गोष्टींचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही वेळ खर्च करायला हवा. तुमचे वाचवलेले धन आज तुमच्या कमी येऊ शकते परंतु या…

राज्यपाल नियुक्त ७ आमदारांच्या नावावर शिक्कामोर्तब!

मुंबई : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र विधानसभेची आचारसंहिता लागायला काही तास बाकी असताना महायुती सरकारने राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रश्न निकाली काढलेला आहे. महायुतीचे राज्यपाल नियुक्त…

ज्येष्ठ अभिनेते अतुल परचुरे यांचे निधन, वयाच्या ५७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ मराठी अभिनेते अतुल परचुरे यांचं निधन झालं आहे. ते 57 वर्षांचे होते. मराठीसह हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करणारे अतुल परचुरे यांनी कॅन्सरशी लढा दिला होता. कॅन्सरवर…

मापगांव येथे नवरात्रोत्सवात होम मिनिस्टर विजेत्या महिलांना गितेश करळकर यांनी दिली १३,००० रुपये किमतीची सोन्याची नथ

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे श्री शारदोत्सव उत्कर्ष क्रीडा मंडळ मापगाव तर्फे नवरात्रोत्सवात विविध प्रकारच्या कार्यक्रमाचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले होते. या नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांच्या काळात भजन,…

सार्वजनिक रस्ता बिल्डरांना आंदण; अधिकारी वर्गाचे आर्थिक लागेबांधे

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत पुनर्विकास व नवीन इमारती बांधण्याचे काम बिल्डर लॉबीकडून सुरू आहे. मात्र हे करीत असताना बिल्डरांकडून नियमांची पायमल्ली करून मनमानी प्रमाणे सार्वजनिक व मुख्य वाहतुकीच्या…

गुरूंचे स्थान प्रत्येकाच्या जीवनात अनन्य साधारण -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ टप्पा क्र. 2 चे पुरस्कार प्रदान रायगडमधील दोन शाळा मानकरी शासकीय शाळा गटामध्ये रा.जि. प. शाळा वडगाव द्वितीय तर मोहनलाल सोनी विद्यालय खाजगी गटात तृतीय…

राज्य सरकारचा अत्यंत मोठा निर्णय! मुंबईत येणाऱ्या वाहनांना टोलमाफी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर कार आणि एसयूव्ही वाहनांना संपूर्ण टोल माफी…

महाविकास आघाडीकडून ‘गद्दारांचा पंचनामा’ प्रसिद्ध

गुजरातधार्जिणे सरकार हद्दपार करून महाराष्ट्र वाचवणे हेच मविआचे लक्ष्य -नाना पटोले राज्याची प्रशासन व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या महायुतीच्या हातून महाराष्ट्र वाचवणे गरजेचे -शरद पवार छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र…

शिक्षण विभागाचा ‘कारभार आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय’

कोप्रोली प्राथमिक शाळेची दुरवस्था, मुले गिरवतात जीव मुठीत घेऊन अभ्यासाचे धडे अनंत नारंगीकरउरण : कोप्रोली ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दुरवस्था झाली आहे. त्यात शाळेचा पायाच ढासळू लागल्याने शिक्षण…

सकाळी-सकाळी ओलं खोबरं खाणे आहे अत्यंत चांगले, शरीराला मिळतात चमत्कारिक फायदे

रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी लवकर नारळ पाणी पिणे खूप फायदेशीर मानले जाते. तथापि, हे देखील खरे आहे की, नारळाच्या पाण्याचे अनेक फायदे आहेत. पण तुम्हाला माहित आहे का नारळाचे पाणीच नाही…

error: Content is protected !!