विश्वास निकमकोलाड : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यातील खरीप भात पिकाचे बी-बियाणे, खते खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी विविध दुकानातून बियाणे, खते खरेदी करीत असल्याचे दिसून येत…
अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरणच्या रेल्वे स्टेशनमधील अंडरग्राऊंडमध्ये मागील वर्षी पावसाचे पाणी शिरल्याची घटना घडली होती. त्यामुळे रेल्वेच्या कामांची पोलखोल झाल्याने रेल्वे प्रशासनाची एकच धावपळ उडाली होती. मात्र,…
किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची अपघातस्थळी मदत अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग-रेवस मार्गावर बुधवार, दि. २९ मे रोजी रात्री ८:३० च्या सुमारास वायशेत येथील आठवडा बाजाराजवळ पायल हार्डवेअरसमोर भयानक अपघात घडला.…
निरोगी राहण्यासाठी व्यायाम आणि पोषणासोबतच चांगली झोपही महत्त्वाची आहे हे सर्वांनाच माहीत आहे. तरीही अनेक वेळा रात्री उशिरापर्यंत जागे राहावे लागते. यामुळे, झोपेच्या निर्धारित कालावधी ७ ते ९ तासांऐवजी, आपण…
शुक्रवार, ३१ मे २०२३ मेष राशीतुमच्याकडे प्रचंड प्रमाणात ऊर्जा आहे – परंतु कामाच्या ताणामुळे तुम्ही त्रासून जाल. आज तुमच्यासमोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध…
ढिसाळ नियोजन व इच्छाशक्तिचा अभाव विठ्ठल ममताबादेउरण : देशात स्वच्छ भारत अभियानाचा बोलबाला सर्वत्र आहे मात्र, उरणच्या ग्रामपंचायतींच्या ढिसाळ नियोजनापोटी कचरा प्रश्नाचे तीनतेरा वाजले आहेत. उरण तालुक्यातील ढिसाळ नियोजनापोटी गावातून…
कारवाई होत नसल्याने टपरीधारक निर्धास्त विठ्ठल ममताबादेउरण : गुटखा, पान मसाला यासारख्या मानवी शरीरावर दुष्परिणाम करणाऱ्या अन्न पदार्थावर महाराष्ट्रात २०१२ साली विक्रीवर बंदी घालण्यात आली. या गोष्टीला तब्बल ११ वर्षाचा…
मिलिंद मानेमहाड : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह 125 जणांनी एकत्र जमून रायगड जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांनी राज्यातील लोकसभा निवडणुकीचे आचारसंहिते संदर्भात जारी केलेल्या 149 प्रमाणे दिलेल्या नोटिशीचा भंग…
सलीम शेखमाणगाव : तेलंगणा राज्यातील पहाडीशरीफ पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आलेल्या गुन्ह्याप्रकरणी आरोपींना माणगाव पोलिसांनी अटक केली आहे. पहाडीशरीफ पोलीस ठाणे कॉ.गु .रजि.नं. २८२/२०२४ भा.द.वि.स.कलम ३९२ प्रमाणे हा गुन्हा दि. २४…
विश्वास निकमकोलाड : मे महिना संपत आला असुन मासेमारीचा हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. काही दिवसात मासेमारी बंद करण्यात येईल. यामुळे पावसाळ्यात सुकी मासळी मिळत नाही. यामुळे पावसाळ्यात सुक्या मासळीची…