• Sun. Jul 13th, 2025

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

गुजरातमध्ये पूल कोसळल्याने मोठा हादरा! भरधाव वाहने नदीत कोसळली; ९ मृत, ८ बचावले | मध्य गुजरात-सौराष्ट्र संपर्क खंडित

अहमदाबाद: गुजरातमधील वडोदरा येथे महिसागर नदीवर बांधलेला पूल मंगळवारी सकाळी कोसळला. अपघाताच्या वेळी वाहने पुलावरून जात होती. पूल कोसळला तेव्हा एकूण पाच वाहने, दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा…

आईला म्हणाला, ‘लवकरच जेवायला घरी येतो’ अन् ओंकारने अटल सेतूवन मारली उडी; शोध मोहीम सुरूच

नवी मुंबई : ३२ वर्षांचे डॉ. ओंकार कवितके, जे. जे. रुग्णालयात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत होते, सोमवारी रात्री (७ जुलै) अचानक रुग्णालयातून निघाले आणि आपल्या आईला फोनवर सांगितले—“लवकरच जेवायला घरी…

५ हजार रुपयांची लाच घेताना उपकार्यकारी अभियंत्याला रंगेहात पकडले

विनायक पाटीलपेण : महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव (वय ५३) यांना ५ हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबईने रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ८ जुलै…

सकाळी चालायला जाण्यापूर्वी या महत्त्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या, अन्यथा फायद्याऐवजी तुमच्या आरोग्याची होईल हानी

रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी चालण्यानं दिवसभर छान ताजंतवानं वाटतं. मॉर्निंग वॉक केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्वतःला तंदुरुस्त आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी बहुतांश लोक सकाळी…

आमदार निवासात डाळीवरून गदारोळ : संजय गायकवाडांची कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण

मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण…

आजचे राशिभविष्य

बुधवार, ९ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ…

उद्या भारत बंदची मोठी घोषणा, 25 कोटी कामगार आंदोलनात उतरणार; शाळा, बँका… काय बंद राहणार?

मुंबई : देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि…

चाणजे ग्रामस्थांचा संताप: करंजा-रेवस पुलामुळे रोजगार गेला, सरकारकडून भरपाईचा निर्णय अद्याप नाही

घनःश्याम कडूउरण : उरण-अलिबाग मार्गावरील करंजा-रेवस पुलाच्या बांधकामामुळे चाणजे गावातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या जमिनी संपवण्यात आल्या, मासेमारीचे पारंपरिक बंदर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे…

एकनाथ शिंदेंना कोकणातून मोठा धक्का? महत्त्वाचा आमदार पुन्हा उद्धव ठाकरे गटात परतणार असल्याचा दावा

विशेष प्रतिनिधीरायगड : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संभाव्य युतीचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी गटात खळबळ…

आंबेवाडी येथे कालव्यात बुडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू

विश्वास निकमकोलाड : सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:२५ वाजता आंबेवाडीमधील गणेश नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. गजानन लक्ष्मण जंगम (वय ४८), रा. आंबेवाडी, हे कालव्यासमोरील पाण्यात तोल…

error: Content is protected !!