अमुलकुमार जैनरायगड : काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले असून, त्याच पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे साडेपाच किलोमीटर अंतरावर एक…
रायगड जनोदय ऑनलाईनपाठीचा त्रास हा आजकाल फारच सामान्य होत चाललेला त्रास आहे. लहान वयातच अनेकांना पाठीचे दुखणे सतावते आहे, जे पूर्वी वृद्धापकाळाशी संबंधित समजले जायचे. यामागचं मुख्य कारण म्हणजे चुकीची…
सोमवार, ७ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या अवतीभवतीचे लोक खूप कामाचा अपेक्षा तुमच्याकडून करतील – परंतु जेवढे काम तुम्ही करू शकता तेवढ्याचेच वचन द्या – आणि फक्त अशा लोकांना खुष ठेवण्यासाठी…
घनःश्याम कडूउरण : महाराष्ट्राच्या संत परंपरा व वारकरी संप्रदायाचे प्रतीक असलेल्या आषाढी एकादशीचा उत्सव उरण तालुक्यात विविध ठिकाणी भक्तिभावाने साजरा करण्यात आला. भेंडखळ, नागाव, पिरवाडी, जासई आणि उरण शहरात भाविकांनी…
प्रतिनिधीनागोठणे : वाकण-पाली मार्गाला डांबरीकरण मिळून अवघे वर्ष झाले असतानाही रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले आहेत. पावसामुळे हे खड्डे पाण्याने भरून अदृश्य होत असून, विशेषतः रात्रीच्या वेळेस वाहनचालक थेट…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असून, नुकतीच एक धक्कादायक घटना रोहा तालुक्यात घडली आहे. बकरी चरण्यासाठी माळरानावर गेलेल्या अठ्ठावीस वर्षीय महिलेवर जबरदस्ती करीत मारहाण करण्यात…
रविवार, ६ जुलै २०२५ मेष राशीनशिबावर हवाला ठेवून न राहता, आपलं आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करा. भविष्य ही एक आळसावलेली देवता आहे. आजच्या दिवशी तुम्हाला धन लाभ होण्याची पूर्ण शक्यता आहे…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील सागरी किनाऱ्यांवर डिझेल तस्करीचे जाळे उघडकीस येत असून, अलिबाग तालुक्यातील रेवस गावच्या पकटी परिसरात मांडवा पोलिसांनी डिझेल तस्करीचा मोठा घोटाळा उघड केला आहे. पोलीस अधीक्षक…
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रभावशाली नेते. एकेकाळी एकाच पक्षात कार्यरत असलेले हे नेते आज स्वतंत्र राजकीय प्रवास करत आहेत. मात्र, सध्याच्या घडामोडी पाहता हे दोघं…
बाळासाहेब असतानाही ठाकरे ब्रँड नसल्याची टीका लातूर : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मंचावर आल्याच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.…