विनायक पाटीलपेण : महावितरण विभागातील उपकार्यकारी अभियंता संजय प्रदीप जाधव (वय ५३) यांना ५ हजार रुपये लाच घेताना अँटी करप्शन ब्युरो, नवी मुंबईने रंगेहात पकडले. ही कारवाई दि. ८ जुलै…
रायगड जनोदय ऑनलाईनसकाळी चालण्यानं दिवसभर छान ताजंतवानं वाटतं. मॉर्निंग वॉक केवळ शारीरिक आरोग्यासाठीच नाही तर मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. म्हणूनच स्वतःला तंदुरुस्त आणि उर्जेने परिपूर्ण ठेवण्यासाठी बहुतांश लोक सकाळी…
मुंबई : पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आकाशवाणी आमदार निवासात वास्तव्यास असलेल्या शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांच्याकडून मंगळवारी रात्री मोठा राडा झाला. कन्टीनमध्ये मिळालेल्या निकृष्ट जेवणामुळे त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचाऱ्याला मारहाण…
बुधवार, ९ जुलै २०२५ मेष राशीतुमच्या विचारांवर ज्यांचा असाधारण प्रभाव आहे अशा विशेष व्यक्तीची ओळख मित्रामुळे होऊ शकते. अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. घरातील आयुष्य शांततापूर्ण आणि मोहक असेल. प्रदीर्घ…
मुंबई : देशभरातील 25 कोटींहून अधिक कर्मचाऱ्यांनी उद्या (9 जुलै) भारत बंदची हाक दिली आहे. याचा परिणाम संपूर्ण देशावर जाणवणार आहे. उद्या 25 कोटींहून अधिक कर्मचारी सरकारच्या कामगारविरोधी, शेतकरीविरोधी आणि…
घनःश्याम कडूउरण : उरण-अलिबाग मार्गावरील करंजा-रेवस पुलाच्या बांधकामामुळे चाणजे गावातील शेतकरी आणि मच्छीमार बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतीच्या जमिनी संपवण्यात आल्या, मासेमारीचे पारंपरिक बंदर उद्ध्वस्त झाले आणि त्यामुळे…
विशेष प्रतिनिधीरायगड : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत संभाव्य युतीचे संकेत मिळाल्याने सत्ताधारी गटात खळबळ…
विश्वास निकमकोलाड : सोमवार, ७ जुलै २०२५ रोजी दुपारी ३:२५ वाजता आंबेवाडीमधील गणेश नगर परिसरात एक दुर्दैवी घटना घडली. गजानन लक्ष्मण जंगम (वय ४८), रा. आंबेवाडी, हे कालव्यासमोरील पाण्यात तोल…
वार्ताहररसायनी : रसायनी पोलीस ठाण्यात एक व्यक्ती बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली असून त्या संदर्भात नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दिनांक ३० जून २०२५ रोजी सुभाष लिंबाजी कुंभेफळकर…
रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या काळात मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारखे आजार लोकांवर वेगाने परिणाम करत आहेत. पण जर दिवसाची सुरुवात योग्य गोष्टींनी केली तर औषधांशिवायही या आजारांवर बऱ्याच प्रमाणात नियंत्रण मिळवता…