• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

मी एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे वृक्षारोपण

विठ्ठल ममताबादेउरण : सामाजिक कार्यकर्ते देविचंद अनंत म्हात्रे यांच्या संकल्पनेतुन एकविरा प्रेमी ग्रुप कोप्रोली उरण तर्फे दरवर्षी उरण ते कार्ला (एकविरा देवी मंदिर) अशी बाईक रॅली काढली जाते व पर्यावरणाचा…

उरण तालुक्यातील वेश्वी गावाजवळील डोंगरमाथ्यावरील दरडी हलविण्यात नागरी संरक्षण दलाला यश

वैशाली कडूउरण : रायगड जिल्ह्यांतील खालापूर तालुक्यामधील इर्शाळवाडी येथे दरड कोसळून झालेल्या जीवितहानी दुर्घटनेनंतर शासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गांभीर्याने दखल रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी घेत,…

उरणमधील डोंगराळ भागातील धोकादायक वाड्यांचे स्थलांतर करण्याची मागणी

घनःश्याम कडूउरण : डोंगराळ भागात स्वतंत्र्य पूर्व काळापासून वाड्या वास्तव्य करून आहेत. परंतु आता वाड्यांवर दरड कोसळण्याच्या घटना घडून अनेकांचा बळी जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. नुकतीच खालापूर येथील इर्शालवाडीवर…

मुंबई-गोवा महामार्ग हरवला!

लोकप्रतिनिधींनी पनवेल ते इंदापूर प्रवास एसटीने करावा; प्रवासीवर्गाची संतप्त प्रतिक्रिया विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील पनवेल ते इंदापूर दरम्यान रस्त्याची बिकट अवस्था पाहता या महामार्गावर रस्त्यात खड्डे…

जागतिक मंदिर संमेलनात रायगडच्या देवस्थानांचा सहभाग

जिल्ह्यातील पाच मंदिरांच्या विश्वस्थांची उपस्थिती गणेश प्रभाळेदिघी : पहिल्यांदाच जागतिक मंदिर संमेलनाचे आयोजन देशातील काशी क्षेत्र वाराणसी येथे करण्यात आले. या मंदिर अधिवेशनात श्रीवर्धन तालुक्यातील दक्षिण काशी तीर्थक्षेत्र हरिहरेश्वरसह जिल्ह्यातील…

ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं निधन, वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास

मुंबई : ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक शिरीष कणेकर यांचं आज (25 जुलै) निधन झालं. मुंबईतील हिंदुजा रूग्णालयात त्यांनी 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. कणेकरांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य क्षेत्रावर शोककळा…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २५ जुलै २०२३ मेष राशीतुमच्या तणावमुक्तीसाठी तुम्ही कुटुंबातील सदस्यांचा पाठिंबा घ्या. त्यांची मदत घेणे उपकारक ठरेल. तुमच्या भावना आणि तणाव आतल्या आत दाबून ठेवू नका. आपल्या समस्या दुसºयांना सांगण्याने…

घर आणि दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरलेल्यांना मिळणार दहा हजारांची मदत, अजित पवारांची महत्त्वाची घोषणा

मुंबई: पुराचे पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना प्रतिकुटुंब दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीमध्ये यंदा वाढ करण्यात आली असून पूरग्रस्तांना यंदा पाच हजार रुपयांऐवजी प्रतिकुटुंब दहा हजार रुपयांची मदत…

मुगवलीमधून १६ वर्षीय मुलीचे अपहरण!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मुगवली येथील एका अल्पवयीन १६ वर्षीय मुलीला अज्ञात आरोपी इसमाने फूस लावून कोठेतरी पळवून नेल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. सदरची घटना शुक्रवार, दि. २१ जुलै…

गणपतीला कोकणात जाणाऱ्यांसाठी पश्चिम रेल्वेच्या ४० विशेष फेऱ्यांची घोषणा

मुंबई : दरवर्षी मुंबईतील चाकरमानी गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येनं कोकणात जात असतात. पश्चिम रेल्वेनं कोकण मार्गावर ४० विशेष रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते सावंतवाडी, मडगाव ते उधना…

error: Content is protected !!