शामकांत नेरपगारनागोठणे : नागोठणे जवळील श्री क्षेत्र आमडोशी येथील सदानंदाश्रम मठाचे मठाधीपती गुरुवर्य श्री गुरूदास अनंत महाराज जांबेकर यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त शुक्रवारी (दि. 20) त्यांचा अमृतमोहस्तवी अभिष्टचिंतन…
गुरूवार, १९ ऑक्टोबर २०२३ मेष राशीआजच्या दिवशी आराम करणे अत्यंत गरजेचे आहे. गेले काही दिवस अनेक प्रकारे मानसिक तणावात असल्यामुळे, थोडी मौज मजा, करमणूक केल्याने तुम्हाला चांगला आराम लाभेल. तुमचा…
रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागणीला यश, साऊथ सह कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांना दिलासा सलीम शेखमाणगाव : कोकण रेल्वे मार्गावरील दक्षिण रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या माणगाव रेल्वे स्थानकावरून अनेक लांब पल्ल्याच्या…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील कळंबूसरे गावात नवरात्रीत तीन पत्त्यांचा डाव मांडून जुगार खेळणाऱ्या जुगाऱ्यांवर उरण पोलिसांनी अचानकपणे धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी १३ जुगाऱ्यांना अटक केली असून त्यांच्याकडून १ लाख…
अमुलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील कर्जत येथील दुय्यम निबंधक कार्यालय श्रेणी १ या कार्यालयात तक्रारदार यांना कर्जत येथील जागेच्या दस्तांच्या साक्षांकित प्रती देण्याकरिता सात हजारांची लाच घेणाऱ्या खासगी इसम मोहन…
बुधवार, १८ ऑक्टोबर २०२३ मेष राशीप्रत्येक माणसांचे सांगणे ऐका, कदाचित त्यात तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर सापडू शकेल. तुमच्या अवास्तव नियोजनामुळे निधीची कमतरता भासेल. आपल्या घरातील वातावरण बदलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांचा होकार…
मुंबई : राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांसाठी उर्वरित कालावधीत म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ पर्यंत नामनिर्देशनपत्र सादर करण्याची वेळ दुपारी ३ ऐवजी सायंकाळी साडे पाच वाजेपर्यंत वाढविण्यात आली आहे, असे राज्य निवडणूक आयोगाकडून…
प्रतिनिधीपेण : पेण खारेपाट विभागातील दीव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, शेकाप पुरोगामी संघटना पेण तालुका अध्यक्ष माजी मंत्री स्वर्गिय भाई मोहनराव पाटील यांचे खंदे समर्थक,…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील विविध गावातील गावठाण विस्ताराचा प्रश्न मोठा गंभीर असून नागरिकांची ही समस्या सोडविण्यासाठी ‘शेतकरी प्रबोधिनी’ या शेतकरी कामगार प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या सामाजिक संघटनेने पुढाकार घेतला आहे.…
घन:श्याम कडूउरण : करंजा टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्राय. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्ज (मालवाहतूक जहाज) मधून लाखो टन कोळसा उतरवला जातो आहे. त्यानंतर या जेट्टीतून हा माल दुसरीकडे…