अखंडीत वीज सेवा पुरविण्याची जनतेची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर वीज सुद्धा आता अत्यावश्यक सेवा बनली आहे आज कोणतेही इलेक्ट्रॉनिक उपकरण हे विजे शिवाय चालूच शकत नाही.…
अब्दुल सोगावकरसोगाव : उत्पत्ती एकादशीनिमित्त अलिबाग तालुक्यातील किहीम येथे मंगळवार दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी स. म. वडके चोंढी – किहीम शाळेच्या विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग यांचा दिंडी सोहळा मोठ्या…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील किहीम येथील ग्रामपंचायत कार्यालयात २६ नोव्हेंबर रोजी भारतीय संविधान दिनास ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल मंगळवार, दि. २६ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता संविधान अमृतमहोत्सव दिन…
प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त सामुहिक संविधान उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला २६/११ या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.…
मुंबई : राज्यातील लोकसभा निवडणुकीत शिवसेना महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं, या यशामुळे महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षांचा आत्मविश्वास बळावला. त्यातच, विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगाने तयारीही आणि मजबूत महाविकास आघाडी बनल्याचे…
गणेश पवारकर्जत : राज्यात निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर संबंधित राज्यात आचारसंहिताही लागू झाली आहे. मात्र पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीचे मतदान प्रकिया व मतमोजणी होऊन निकाल जाहिर झाले असताना, १८९- कर्जत विधानसभा…
रायगड जनोदय ऑनलाईनमेथीचे पराठे बनवणे असो किंवा विविध प्रकारच्या भाज्या हिवाळ्यात प्रत्येक घरात मेथीच्या भाजीची मागणी वाढते. चवीबद्दल बोलायचे असेल तर ते त्यांच्या सौम्य कडू चवीसाठी प्रसिद्ध आहे. असे असून…
बुधवार, २७ नोव्हेंबर २०२४ मेष राशीमतभिन्नता आणि दडपण यामुळे तुम्ही चिडचिडे आणि बैचेन व्हाल. ज्या लोकांनी कुणाकडून उधार घेतलेले आहे त्यांना आज कुठल्या ही परिस्थितीत उधार चुकवावे लागू शकते ज्यामुळे…
तळेगाव : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गालगत झुडपात एका महिलेचा मृतदेह गोणीत आढळून आल्याने खळबळ माजली. शिरगाव फाटा परिसरात सोमवारी (२५ नोव्हेंबर २०२४) साफसफाई करणाऱ्या कामगारांना हा मृतदेह आढळून आला. त्यांनी तत्काळ…
मुंबई : राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं असली तरी मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अद्याप अनुत्तरीत आहे. महायुतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली. पण निकालानंतरच मुख्यमंत्री कोण ठरेल…