उरण । अनंत नारंगीकरउरण तालुक्यातील वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचे काम केले आहे. मात्र महावितरण कार्यालयाच्या भ्रष्ट कारभारांनी उरणमधील विद्युत पोल उभे करण्यासाठी…
घरासमोर नारळ, कुंकू, भोपळा टाकल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण महाड । मिलिंद मानेविधानसभा निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणावर झालेले तथाकथित “ओम फट स्वाहा” प्रकार पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. महाड नगर परिषद निवडणुकीच्या…
कल्याण : ठाणे जिल्ह्यातील कोनगाव परिसरात राहणारा 27 वर्षीय आनंद शामबाबु गुप्ता हा तरुण 11 नोव्हेंबरपासून बेपत्ता असून महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात हरवलेल्या व्यक्तीची नोंद करण्यात आली आहे. पोलीस…
अलिबाग | सचिन पावशेरायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेने सहकारी बँकिंगची निर्माण केलेली राज्यातील ओळख अधिक दृढ करीत आपला व्यवसाय टप्पा 7000 कोटींच्या पुढे नेला आहे. असा व्यवसाय टप्पा पार करणाऱ्या…
मंगळवार, २५ नोव्हेंबर २०२५ मेष राशीआपणास प्रोत्साहित करणारे घटक जाणून घ्या. भीती, चिंता, शंका, राग, लोभ असे नकारात्मक दृष्टीकोन तुम्हाला सोडावे लागतील. कारण हेच घटक विरोधी मतांना आकर्षून घेण्याचे काम…
अपुरा कर्मचारी वर्ग, आर्थिक तूट आणि प्रवाशांचा प्रचंड संताप माणगाव । सलीम शेखमाणगाव तालुका…रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण. तालुक्यातील शेकडो खेड्यांचा जगण्याचा प्रमुख आधार असलेली एसटी बस सेवा आज गंभीर संकटातून…
धुके आणि सुरू असलेल्या कामामुळे बॅरिकेट न दिसल्याने दुर्घटना महाड | मिलिंद मानेमुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गावरील चालू कामे आणि पहाटेच्या धुक्यामुळे रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यात भीषण अपघात घडला. सोमवारी (दि. २४)…
तात्पुरता मार्गावरील प्रवाशांची दगदग संपणार कधी? गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील शेखाडी मार्गावरील दिवेआगर गावाजवळ नव्याने होत असलेल्या पुलाच्या कामाला दिरंगाई झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे. पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण…
श्रीवर्धन | अनिकेत मोहितश्रीवर्धन शहरातील स्मशानभूमीतील मूलभूत सुविधांच्या अभावाचे दर्शन घडवणारी धक्कादायक घटना काल समोर आली. परिसरात पुरेशा प्रकाशयोजनेचा अभाव आणि अरुंद, अस्वच्छ जागेमुळे अंत्यविधी पार पाडण्यासाठी नागरिकांना अक्षरशः मोबाईलच्या…
उरण | घनःश्याम कडूउरण तालुक्यातील मोठेभोम गावात पैशाच्या हव्यासापोटी घडलेल्या एका विकृत आणि हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने संपूर्ण तालुका स्तब्ध झाला आहे. 90 वर्षीय हिराबाई जनार्दन जोशी यांचा मृत्यू अपघाती…