शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळणार फळ, माणगावात भात पिकाला हवामान पोषक सलीम शेखमाणगाव : रायगड जिल्ह्यात कृषी क्षेत्रात शासन व शेतकरी प्रगती करण्यासाठी नवनवीन प्रयोग करीत आहेत. एवढेच नव्हे तर पिकाचे उत्पादन…
घन:श्याम कडूउरण : ग्रामपंचायत प्रशासनाला बांधकाम परवानगी देण्याचा अधिकार नाही. घर बांधण्यासाठी रीतसर जिल्हा प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. मात्र, उरण तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये व नगरपालिका हद्दीत या नियमांचे उल्लंघन करून बेधडकपणे…
३ ट्रेलरमधून आणली दारू; उरण राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई विठ्ठल ममताबादेउरण : उरण येथे जेएनपीटी परिसरात दीव-दमण येथून परदेशी दारु येणार असल्याची पक्की खबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त…
गणेश प्रभाळेदिघी : दिवेआगर समुद्रकिनारी शनिवारी गौरी गणपती विसर्जन झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी अनेक मूर्ती ह्या भग्नावस्थेत पाहायला मिळाल्या. दरवर्षी समुद्रकिनारी हे चित्र पाहायला मिळत असल्याने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनासाठी…
सोहळ्यासाठी आलेले मंत्री ,आमदार, खासदार चमकले…काम करणारे ठेकेदार मात्र लटकले! मिलिंद मानेमुंबई : शिवछत्रपतींची राजधानी असणाऱ्या ऐतिहासिक किल्ले रायगडावर तिथीप्रमाणे २ जून व तारखेप्रमाणे ६ जून रोजी साजरा झालेल्या ३५०व्या…
मिलिंद मानेमुंबई : सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा विरोधात बातम्या न येण्यासाठी भाजपा पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना चहा व जेवणासाठी धाब्यावर न्या असे केलेले वक्तव्य…
कुणाला कोणता सेलिब्रेटी आवडतो यावरून घराघरांत, मित्रामित्रांत मतभेद असतात, त्यावरून काही वेळा वादही होतात; पण एखाद्या परीक्षेत जर एखाद्या सेलिब्रेटी वा महान व्यक्तीबद्दल प्रश्न असला तर ती व्यक्ती आवडो वा…
मंगळवार, २६ सप्टेंबर २०२३ मेष राशीआज तुमची प्रकृती चांगली राहील. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल. परंतु, तुमचे सामथ्र्य संपुष्टात येईल असे काही करण्याचे कटाक्षाने टाळा. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता…
वैशाली कडूउरण : कर्नाळा पक्षी अभयारण्य परिसरातील दिघाटी-चिरनेर जंगलात बिबट्याचा वावर असल्याचे दिसून आले आहे. जंगलात बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असल्याची माहिती समजते. यामुळे रहिवाशी भितीच्या सावटाखाली वावरताना दिसत आहेत.…
हांगजोऊ: भारताच्या महिला क्रिकेट टीमनं आशियाई क्रीडा स्पर्धेत आपल्या देशासाठी सुवर्णपदक जिंकलं. या ट्वेन्टी20 क्रिकेट स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतनं श्रीलंकेला 19 धावांनी हरवलं. चीनच्या हांगझू मध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचं…