घन:श्याम कडूउरण : आपण फेसबुक वापरत असाल तर सावधान…! फेसबुकच्या मेसेंजरमधून आपल्याच परिचयाच्या व्यक्तीच्या नावाने आपल्याशी संपर्क साधून आपल्याला बेमालूमपणे लुटलं जाण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. या चारसोबीशी करणाऱ्या टोळीकडून…
पहा भाज्यांचे सध्याचे भाव किती? मुंबई : पेट्रोल-डिझेल नंतर आता टोमॅटोचा भाव सुद्धा १०० रुपयांच्यावर गेला आहे. टोमॅटोच्या दरात आठवड्यात पाचपट वाढ झाली आहे. भेंडी, सिमला मिरची, मुळा, कोबीच्या दरातही…
‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश; जयंत पाटलांचा इशारा मुंबई : ‘शासन आपल्या दारी’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लोकांना धमकीवजा संदेश पाठवले जात…
महेंद्र म्हात्रेनागोठणे : आषाढी एकादशी व बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा, सुव्यवस्था व शांतता अबाधित रहावी यासाठी नागोठणे शहरात पोलीसांनी आज सोमवार दि. २६ रोजी पथ संचलन केले. नागोठणे पोलीस ठाण्याचे…
संतोष रांजणकरमुरूड : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक जिव्हाळ्याचे सण बकरी ईद व आषाढी एकादशी गुरुवार, दि. २९ जून रोजी साजरी होत असून सणांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुरुड शहरात पोलीसांचे संचलन घेण्यात…
घाटातील धबधबे ओस; धोकादायक ठिकाणी मनाई आदेश जारी सलीम शेखमाणगाव : पावसाळा सुरू झाला की प्रत्येकाला वेध लागतात ते डोंगरदऱ्यातील धबधब्यांचे, डोंगर दरीत फिरण्याचे आणि पावसाळी पर्यटनाचे. अनेकजण पावसाळी विरंगुळा…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी समूह आपल्या सामाजिक उत्तरदायित्व छत्रछायेखाली अदानी फाउंडेशन माध्यमातून सामूहिक रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाला दिघी पोर्ट लिमिटेड चे अभियांत्रीक विभाग प्रमुख चिराग भिमानी,…
विश्वास निकमगोवे-कोलाड : शासनाने आदेश पारित केलेल्या इको फोर व्हीलर गाडी गोरगरीब मिनिडोअर चालकांना न परवडणारी असल्यामुळे पर्यायी म्हणून जेएमए निर्मित पेट्रोल सीएनजी गाडी पासिंग होण्यासाठी आ. भरत गोगावले व…
घन:श्याम कडूउरण : सिडकोचा ३३ वर्षांतील नियोजनशून्य कारभार आणि १५ वर्षात जनतेच्या मतावर निवडून आलेले लोकप्रतिनिधी यांच्या नाकर्तेपणामुळे उरण तालुक्याला मिळालेले आणि जनता ज्या रुग्णालयाची चातक पक्षाप्रमाणे १७ वर्षे वाट…
धाटाव ग्रामपंचायतीच्या ग्रामसचिवालय इमारतीचे उदघाटन खा. सुनील तटकरे यांच्या हस्ते संपन्न शशिकांत मोरेधाटाव : महाराष्ट्रात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम अभियान राबवित तर महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियानात विविध योजना…