रविवार, १३ ऑगस्ट २०२३ मेष राशीमित्रांचा आधार लाभेल आणि ते तुम्हाला आनंदी ठेवतील. तुम्ही आज तुमचे पत्ते व्यवस्थित टाकलेत तर अतिरिक्त रोख रक्कम कमावू शकाल. घरातील प्रलंबित कामं आज तुमचा…
विशेष प्रतिनिधीमुंबई : वरळी विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर आयोजित केलेली शिवसेना नेत्यांची तातडीची बैठक ही वरळी विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या सोबत चर्चेसाठी होती की ईडीच्या रडारवरील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे…
किरण लाडनागोठणे : ‘झुकती है दुनिया झुकानेवाला चाहीए’, याप्रमाणे सध्याच्या दुनियेत फसणारे हजारो जण भेटतात. समोरच्या व्यक्तीने दाखवलेल्या अमिषाला बळी पडून लाखो रुपयांची फसवणूक करून घेतात. बेरोजगारांची संख्या दिवसेंदिवस वाढत…
मुंबई : देशातील सर्वात महत्त्वाच्या तीन फौजदारी कायद्यांच्या जागी आता तीन नवे कायदे (IPC CRPCc Amendment Bill) येणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी नवी तीन विधयकं लोकसभेत (Loksabha) मांडली. ब्रिटिशकालीन…
वैभव कळसम्हसळा : कोकण उन्नती मित्र मंडळाचे वसंतराव नाईक कला, वाणिज्य आणि बॅरिस्टर ए. आर. अंतुले विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय ग्रंथपाल दिवस तसेच भारतीय ग्रंथालयशात्राचे जनक व प्रणेते डाॅ. शियाली रामामृता…
सलीम शेखमाणगाव : महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या शिष्टमंडळाने शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नासाठी शुक्रवार, दि. ११ ऑगस्ट २०२३ रोजी प्रश्नांसाठी शिक्षण संचालक शरद गोसावी यांची भेट घेतली. या भेटीत राज्यातील सन २००४…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : प्रत्यक्षपणे पर्यटनाचे व्यवस्थित नियोजन केलं तर कोकणातील तरुणांना मुंबई पुण्यासारख्या शहरांमध्ये नोकरीला जाण्याची गरज नाही त्यासाठी शासनच करेल यावरच न थांबता कोकणातील प्रत्येक नागरिकांची साथ गरजेची…
प्रशासनाचे आर्थिक हितसंबंधामुळे दुर्लक्ष शशिकांत मोरेधाटाव : रोहा तालुक्यात अवैध गुटखा विक्रीला ऊत आला आहे. एवढंच नाही तर काही गुटखा विक्रेते होलसेलर बनले असून, तालुक्यातील खेड्या-पाड्यात गुटखा पुरविण्याचे काम सुरू…
प्रतिनिधीअलिबाग : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचा एकत्रीत व्यवसाय चालू आर्थिक वर्षात शंभर कोटीने वाढवण्याचे उद्दीष्ट आहे. उत्तर रायगडात आदर्श पतसंस्थेच्या शाखा सुरू करणार, अशी घोषणा आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष…
बाधित लोकांचे पंचनामे त्वरित करा, नुकसानग्रस्तांची शासनाकडे मागणी किरण लाडनागोठणे : महाराष्ट्र राज्याला १९ ते २३ जुलैच्या मुसळधार पावसाने झोडपले होते. राज्यातील अनेक भागातील नद्यांना पूर आले होते, काही ठिकाणी…