छत्रपती संभाजीनगर : जिल्ह्यातील फारोळा गावात एक अनोखी आणि अंमळ गोंधळात टाकणारी घटना घडली आहे. गावातील एका गायीच्या वासराला आठ दिवसांपूर्वी पिसाळलेल्या कुत्र्याने चावल्याच्या घटनेनंतर वासराचा मृत्यू झाला. वासरू ज्या…
मुंबई : महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. विधिमंडळात जंगली रमी गेम खेळतानाचा व्हिडिओ आमदार रोहित पवार यांनी ट्विट केल्यानंतर त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…
विठ्ठल ममताबादेउरण : शेवा कोळीवाडा विस्थापित महिला संघटनेने रायगड जिल्ह्यातील दीर्घकालीन प्रशासनिक अनागोंदी, पुनर्वसनाच्या फसवणुकीसह अनेक प्रश्नांच्या विरोधात १५ ऑगस्ट २०२५ पासून जेएनपीए चॅनेल बेमुदत बंद आंदोलन सुरू करण्याची घोषणा…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : स्व. नथुरामभाऊ पाटील यांच्या जयंतीनिमित्त ‘कॅरम दिन’ म्हणून आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेला पोयनाड येथील जय मंगल हॉलमध्ये उत्साही शुभारंभ झाला. रायगड जिल्हा कॅरम असोसिएशन आणि…
मुंबई: राज्यात 2022 मध्ये जे सत्तांतर घडलंय ते समृद्धी महामार्गातून वीस हजार कोटीचा भ्रष्टाचार करून 50-50 खोके तयार करण्यात आले. तसेच हनी ट्रॅप घडवण्यात आला आणि यातून हे सत्तांतर घडल्याचा…
रविवार, २० जुलै २०२५ मेष राशीशारीरिक सुदृढतेसाठी विशेषत: मानसिकदृष्ट्या कणखर बनण्यासाठी ध्यानधारणा आणि योगासने करा. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप…
मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात चर्चेला नवा सूर मिळाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे हे दोघेही एकाच वेळी मुंबईतील सॉफिटेल पंचतारांकीत हॉटेलमध्ये…
मुंबई : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मातोश्रींच्या नावावर चालणाऱ्या ‘सावली बार’वर मुंबई पोलिसांनी कारवाई करत अश्लील नृत्य सुरु असल्याच्या आरोपावरून धाड टाकली. या कारवाईत २२ बारबाला आणि २५ ग्राहक ताब्यात…
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पक्षविलीन प्रक्रियेबाबत भाजपशी पूर्वीच चर्चा झाल्याची कबुली दिली आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीतील फूट आणि भविष्यातील एकत्रीकरणाबाबत स्पष्ट…
विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यात सोमवारी रात्रीपासून मंगळवारी सकाळपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे डोंगर परिसरातील नाल्यांमधून आलेल्या पाण्याचा जोर एवढा होता की देवकान्हे-धानकान्हे हद्दीतील कालव्यावरील नवा साकव पूर्णतः वाहून गेला. या…