• Wed. Feb 18th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

चाकरमानी निघाले गावाला!

खड्ड्यांचे विघ्न पार करत गणेशभक्तांचा मुंबई गोवा महार्गावरून प्रवास विशेष प्रतिनिधीरायगड : गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे तसेच राज्यातील अन्य शहरांत नोकरीनिमित्त असलेले लाखो चाकरमानी आपल्या कोकणातील मूळगावी येत असतात. मुंबई गोवा…

आजचे राशिभविष्य

शनिवार, १६ सप्टेंबर २०२३ मेष राशीज्येष्ठांनी त्यांच्या तब्येतीला जपून राहण्याची गरज आहे. झटपट पैसा कमावण्याची तुम्हाला इच्छा होईल. स्वयंपाकघरातील महत्त्वाच्या उपयोगी वस्तूंच्या खरेदीमध्ये तुमची संध्याकाळ व्यस्त राहील. आपल्या प्रिय व्यक्तीकडून…

रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धेत देशपांडे चेस ॲकॅडमीच्या ९ जणांची मुंबई विभाग स्तरावर निवड

सलीम शेखमाणगाव : लोधीवली-खालापूर येथे रायगड जिल्हास्तरीय आंतरशालेय बुद्धिबळ स्पर्धा दि. १२ व १३ सप्टेंबर २०२३ रोजी पार पडल्या. या स्पर्धेत माणगाव तालुक्याचे व देशपांडे चेस ॲकॅडमी, गोरेगाव-रायगड यांचे वर्चस्व…

गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी प्रविण पवार यांची बिनविरोध निवड

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील गोवे गावातील सामाजिक कार्यकर्ते प्रविण महादेव पवार यांची गोवे ग्रामपंचायतीच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. गोवे ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच घेण्यात आली. या…

जासई प्रकल्पग्रस्तांचा सिडकोला १ महिन्याचा अल्टिमेटम! अन्यथा रेल्वेचे काम बंद करण्याचा इशारा

घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील जासई परिसरातील ३७ शेतकऱ्यांची जमीन उरण-नेरुळ प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली आहे. मात्र संपादित शेतकऱ्यांना गेली अनेक वर्षांपासून साडेबारा टक्के देण्यास सिडको प्रशासन टाळाटाळ करीत आहे. त्याच्या…

शेतकरी, मच्छिमारांचे नुकसान भरपाईसाठी साखळी उपोषण

वैशाली कडूउरण : ओएनजीसी प्रकल्पातून तेलगळती नंतर शेतकरी, मच्छीमार, नागरिक आणि ओएनजीसी प्रशासनाशी नुकसान भरपाई देण्याबाबत चर्चा करण्यासाठी काल गुरुवारी (१४) बैठक बोलाविण्यात आली होती. सदर बैठक अचानक रद्द करण्यात…

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना शनिवार दि. 16 सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत पथकर (टोल) माफी देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. त्यासंबधीचा शासन निर्णय प्रसिद्ध…

म्हसळा तालुक्यातील मेंदडी बौद्धवाडी तहानलेली!

• पाण्यावाचून कसं राहायचं? महिलांची सवाल; जलसंधारणाची गरज• गेली पाच वर्षे मुबलक पाण्याची मागणी; सातत्याने मोटार बिघाड तर मनुष्यबळ कमतरतेमुळे पाण्यासाठी वणवण गणेश प्रभाळेदिघी : जोरदार पावसाची हजेरी होऊन, अद्याप…

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा महामार्गावर १९ पोलीस अधिकारी आणि २३६ कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात

मिलिंद मानेमहाड : गणेशोत्सव सणाला १९ सप्टेंबरपासून प्रारंभ होत असून कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आपल्या खासगी वाहनाने तसेच एसटी महामंडळाच्या बसने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाने प्रवास करणार आहेत. जवळपास ५…

टाचांच्या भेगांनी त्रस्त आहात तर मग ‘या’ टिप्स फोलो करा; जाणून घ्या

रायगड जनोदय ऑनलाईन : शरीराचा अविभाज्य भाग म्हणजे टाचा. (heels) या टाचांच्याच मदतीने आपण उभे राहतो. त्यांच्याशिवाय कोणतेही कार्य करणे कठीण आहे. मात्र आपण अनके लोकांच्या टाचेला भेगा पडल्याचे पाहिले…

error: Content is protected !!