• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

म्हसळा नगरपंचायतीमध्ये होणार खांदेपालट; नगराध्यक्ष संजय कर्णिक यांचा राजीनामा

वैभव कळसम्हसळा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने ठरवलेल्या “लोकप्रतिनिधित्वासाठी सर्वांना संधी” या तत्त्वानुसार म्हसळा नगर पंचायतीचे कर्तव्यदक्ष व लोकप्रिय नगराध्यक्ष संजय कर्णिक यांनी स्वतःहून पदाचा राजीनामा दिला आहे. १८ ऑगस्ट…

नवीन आधार केंद्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

रायगड: रायगड जिल्ह्यातील नागरीकांचे नवीन आधार काढणे व आधार कार्ड वरील माहिती अद्ययावत करण्याकरीता जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत एकूण 74 आधार संच कार्यान्वित आहेत. जिल्ह्याची लोकसंख्या व आधार केंद्रांची मागणी पाहता नवीन…

कोलाड–माणगाव बायपाससाठी २२ कोटी मंजूर

खा. सुनील तटकरे यांच्या पाठपुराव्याला यश उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक सलीम शेखमाणगाव: कोकणात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी कोलाड ते माणगाव दरम्यानच्या पाच बायपाससाठी तब्बल २२ कोटी…

बेस्ट निवडणूक : ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा

मुंबई : बेस्ट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसेना (UBT) आणि मनसेला मोठा पराभव पत्करावा लागला आहे. ठाकरे बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन ही निवडणूक लढवली होती, मात्र निकालात त्यांचा…

आजचे राशिभविष्य

बुधवार, २० ऑगस्ट २०२५ मेष राशीकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. आज तुम्हाला समजू शकते की, धन विनाकारण आणि न विचार करता खर्च करणे किती नुकसान पोहचवते. प्रियजनांशी असलेले नातेसंबंध…

मुसळधार पावसाचा इशारा; रायगड जिल्ह्यात उद्या शाळांना सुट्टी

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय अलिबाग : रायगड जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मंगळवार, २० ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.…

धाटाव औद्योगिक वसाहतीत जलसंकट

पावसाच्या पाण्याने रस्ते-कारखाने जलमय; कामगार-उद्योजकांचे हाल, प्रशासनावर संताप शशिकांत मोरेधाटाव : सलग दोन दिवस पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे धाटाव औद्योगिक वसाहतीसह परिसरातील कारखान्यांमध्ये आणि रस्त्यांवर पाणीच पाणी झाले आहे. निचऱ्याची…

न्हावा-शेवा पोलीस ठाण्यात पाणी शिरले

पोलिसांना पाण्यात उभं राहून कर्तव्य बजावण्याची वेळ घनश्याम कडूउरण : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिक, दुकानदार आणि प्रवाशांसह पोलिसांनाही मोठा फटका बसला आहे. धक्कादायक बाब म्हणजे…

श्रीवर्धनमध्ये धुवाँधार पावसाचा कहर; दिघी जलवाहतूक बंद

वादळी पावसामुळे रस्ते पाण्याखाली तर डोंगरातील दरडी रस्त्यावर गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात चार दिवस संततधार पावसाने लहान – मोठे रस्ते बंद पडत आहेत. मात्र, सोमवारी रात्रीपासून वादळी पावसाची जोरदार…

मिठेखार येथे दरड कोसळून वृद्ध महिलेचा मृत्यू

मुरुड तालुक्यातील दुर्देवी घटना; ग्रामस्थांत संताप अमुलकुमार जैनरायगड: गेल्या पाच दिवसांपासून मुसळधार पावसाने रायगडसह राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढले आहे. कोकणातील नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असून अनेक ठिकाणी भीषण पूरस्थिती…

error: Content is protected !!