घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील करंजा गावातील समुद्रकिनारी डागडुजीसाठी मासेमारी बोटी उभ्या आहेत. काल व आज डागडुजी सुरू असलेल्या दोन मासेमारी बोटींना आग लागण्याची घटना घडली. आज दुपारच्या वेळेत वेल्डिंगचे काम…
नवी दिल्ली : महापालिका निवडणुकीच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिकेवर आता ४ मार्च रोजी सुनावणी होणार आहे. त्यामुळे राज्यातील महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या आहेत. त्यामुळे इच्छुकांचा हिरमोड झाला…
क्रीडा प्रतिनिधीअलिबाग : झुंझार युवक मंडळ पोयनाड आयोजित व रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने पै. अन्वर बुराण स्मृतीचषक चौदा वर्षाखालील मुलांच्या एकदिवसीय ४० षटकांच्या लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेतील साखळी फेरीच्या…
शिवसेना युवासेना कासू विभाग प्रमुख प्रतीक बैकर यांच्या पाठपुराव्याला यश समुद्राचे पाणी शेतात व घरात साचण्याच्या त्रासापासून मुक्तता रायगड : गेल्या अनेक वर्षांपासून समुद्राच्या भरतीचे पाणी शेतात व घरात येण्याच्या…
४६ रक्तदात्यांनी केले रक्तदान पाली : श्री बल्लाळेश्वर देवस्थान पाली व रुधिरसेतू सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि, २३/०२/२०२५ रोजी सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत भक्त निवास…
पाणी प्रकृतीचा अमूल्य उपहार, त्याचे संरक्षण ही आपली सर्वांची जबाबदार -निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज विनायक पाटीलपेण : 23 फेब्रुवारी, 2025 परम वंदनीय सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज व सत्कारयोग्य आदरणीय…
रायगड : अलिबागमधील एकात्मिक बाल विकास योजनेच्या कार्यालयात देखील बनावट वेतन देयके बनवून ४ कोटी १२ लाखांचा अपहार झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. रायगड जिल्हा परिषदमधील पाणी पुरवठा विभागात कोट्यावधी…
रात्रीच्या वेळी जाळपोळ करीत असल्याने आगीचा धोका; नागरिकांचे आरोग्य धोक्यात प्रतिनिधीनागोठणे : मुंबई-गोवा महामार्गालगत असलेली अनधिकृत भंगार गोदामे धोकादायक असून या गोदामांमधून विविध प्रकारच्या रासायनिक पदार्थांची जाळपोळ होत असून यामुळे…
मंगळवार, २५ फेब्रुवारी २०२५ मेष राशीआपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य संतुलित राखा, अध्यात्मिक आयुष्याचे हे पूर्वसूत्र आहे. ‘सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टी मनातूनच जन्माला येतात त्यामुळे मन हे जीवनाचे प्रवेशद्वार…
मुंबई : दिल्लीत ९८ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नुकतेच पार पडले. तीन दिवस झालेल्या या संमेलनाला महाराष्ट्रासह दिल्लीत राहणाऱ्या मराठी माणसांनी मोठा प्रतिसाद दिला. पण या साहित्य संमेलनात…