अनंत नारंगीकरउरण : पावसाळा सुरू होण्यास काही दिवसांचा कालावधी उरला असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने खोपटा-कोप्रोली व दिघोडे-चिर्ले रस्त्याच्या डांबरीकरणाचे किंवा खड्डे दुरुस्तीचे काम हाती न घेतल्याने यावर्षीच्या पावसाळ्यात सदर रस्त्याची…
सलीम शेखमाणगांव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. माणगांव शहरातील एसटी स्थानकासमोर दुचाकी व टँकरमध्ये अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…
राज ठाकरेंकडूनही भाजपाला पाठिंब्याची घोषणा प्रतिनिधीनवी मुंबई : कोकण पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या वतीने विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला. तसेच या मतदारसंघात आपला विजय होईल, असा…
स्थानिक, वन खाते व प्रशासन यांचे ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील जावेळे येथे बेसुमार वृक्षतोड करण्यात आलेली आहे. सुमारे अडीशे एकरच्या परिसरातील अनेक दुर्मिळ वृक्षांची तोड अजूनही सुरुच…
मुंबई : लोकसभा निवडणुकी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बिनशर्त पाठींबा देत महायुतीच्या सभांमध्ये सहभागी झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाजपचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत…
सर्दी-खोकला झाल्यावर अधेमधे घशाचा संसर्गही डोकं वर काढतो. हा जंतुसंसर्ग साधारण 2-3 दिवस राहतो. थोडा तापही येतो. उत्तम रोगप्रतिकारशक्ती असणाऱ्यांना याचा त्रास होत नाही. वयस्कर व्यक्ती, मधुमेही, किडनीचा रुग्ण असेल…
शुक्रवार, ७ जून २०२४ मेष राशीमौज, मस्ती, मजा आणि करमणूकीचा दिवस. आज अनुभवी आणि नावीन्यपूर्ण कल्पना असलेल्या लोकांच्या सल्ल्यानुसार पैसे गुंतवा. आज यशाचे हेच समीकरण उपयोगी ठरेल. दूरवर राहणारे नातेवाईक…
अनंत नारंगीकरउरण : कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात असलेल्या उरण पोलीस ठाण्याच्या इमारतींना पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात गळती लागत आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्यासाठी पोलीस अधिकारी वर्गाने आपल्या कार्यालयातील महत्वाचे…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : पनवेल क्रिकेट स्पोर्ट्स आयोजित कै. मग्नीराम जोशी स्मृतीचषक क्रिकेट स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम्स क्रिकेट अकॅडमी सावंतवाडी संघानी बाजी मारत अंतिम विजयी संघ होण्याचा मान मिळवला आहे. रसायनी…
सलीम शेखमाणगाव : रायगड -रत्नागिरी लोकसभा मतदार संघाच्या झालेल्या ऐतिहासिक निवडणुकीत विकासकामांच्या व सततचा असणारा दांडगा जनसंपर्क तसेच शाहू, फुले, आंबेडकर यांचे धर्मनिरपेक्ष विचार याच्या माध्यमातून बहुजन समाजात काम याच्या…