जिल्हा सरचिटणीस पदी अॅड. महेश मोहिते यांची नियुक्ती अमूलकुमार जैनअलिबाग : भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मान्यतेने दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख धैर्यशील पाटील यांनी दक्षिण रायगड जिल्हा…
जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाची कोंडी अखेर फुटली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी…
फळे खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. फळांमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स, फायबर, कॅल्शियम, आयर्न असे सर्व आवश्यक पोषक घटक असतात, जे शरीराच्या चांगल्या कार्यासाठी आवश्यक असतात. फळांचे विविध प्रकार आहेत आणि प्रत्येकाचे…
मुंबई : गणेशोत्सवानिमित्त दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसने कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांना वाढीव वातानुकूलित डब्यातून प्रवास करणे शक्य होणार आहे. दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेसला दोन तृतीय वातानुकूलित डबे जोडण्याचा निर्णय मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाने…
गुरुवार, १४ सप्टेंबर २०२३ मेष राशीलहान मुलांबरोबर खेळण्यातून मौज मस्ती करणे हा आपल्या दुखावर चांगला उपाय असेल. जीवनसाथीच्या आरोग्य संबंधित समस्यांमुळे तुमचे धन खर्च होऊ शकते परंतु, तुम्हाला या विषयी…
मिलिंद मानेमुंबई : मतदारसंघात रखडलेल्या विकासकामांसंदर्भात आम्ही निर्णय घेतला. गेल्या दोन महिन्यात एकत्रितरीत्या विधानसभा, विधानपरिषद सदस्य जमलो नव्हतो. त्यामुळे एकाबाजूला विकासकामे व दुसऱ्या बाजूला संघटना वाढीचे काम या गोष्टीचा विचार…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या व्हायरल व्हिडिओत काय दडले आहे? मिलिंद मानेमुंबई : भारतीय जनता पक्ष आरक्षण विरोधी आहे हे सर्वश्रुतच आहे. सध्या राज्यात असलेले भाजपाप्रणित शिंदे-फडणवीस-पवार सरकारला ओबीसी, मराठा अथवा धनगर…
वैशाली कडूउरण : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना नेते सुभाष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उपनेते नितीन बानगुडे पाटील यांनी रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्याच्या महिला…
प्रतिनिधीरायगड : जिल्ह्यातील रातवड येथे मेगा लेदर क्लस्टर उभारला जाणार आहे. या प्रकल्पाच्या अनुषंगाने सर्व संबंधित विभागाची आढावा बैठक महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात घेण्यात आली.…
वैशाली कडूउरण : करंजा-रेवस या जलमार्गावरील तिकीट दर १० रुपयांनी महागले आहे. यामुळे प्रवासी वर्गातून नाराजीचा सूर निघत आहे. या मार्गावरून जलप्रवास करण्यासाठी २० रुपयांत एकेरी प्रवास करता येत होता.…