मुंबई : विधानसभा निवडणुकीत पराजय झाल्यापासून रवींद्र धंगेकर पक्षावर काहीसे नाराज आहेत. गुरुवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याने ते शिवसेना प्रवेशाचा निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात…
घन:श्याम कडूउरण : उरणमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक पदाधिकारी हे सत्ताधारी शिंदे गटाच्या मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. यामुळे निष्ठावंत ठाकरे गटाच्या शिवसैनिकांत कमालीची अस्वस्थता आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील…
मुंबई : लाडकी बहिण योजनेमुळे सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडतोय. वर्षाकाठी तब्बल 50 हजार कोटी रुपये लाडकी बहिण योजनेवर खर्च होतोय. त्यामुळे आता इतर योजनांना सरकार कात्री लावणार असल्याची माहिती…
मिलिंद मानेमहाड : महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीमध्ये दुपारच्या सुमारास बॉयलर टँकचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात एक कामगार जखमी झाला असून त्याला बिरवाडी येथील सोहम हॉस्पिटल या खाजगी रुग्णालयात…
मिलिंद मानेमुंबई : महाविकास आघाडी सरकारनंतर महायुती सरकारमध्ये देखील पालकमंत्री पदावरून रायगड जिल्ह्यात झालेला वाद विकोपाला गेला असताना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवरून पुन्हा एकदा वाद होण्याची शक्यता व्यक्त होत असून…
बायपास, विकास आराखडा, ब्लू रेषा, काळ नदीवर बंधारा हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावावेत सलीम शेखमाणगाव : दक्षिण रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका हा महत्वाचा ठिकाण असून येथे नगरपंचायत आहे. या माणगाव…
रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्री पदी आदिती तटकरे यांची पुन्हा नियुक्ती केल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी चांगलेच आक्रमक झाले. मागे तर त्यांनी जिल्ह्यात आंदोलन करत आदिती तटकरे यांना हटवून…
गुरुवार, ३० जानेवारी २०२५ मेष राशीकार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्याच करा. तात्पुरते कर्ज मागण्यासाठी आलेल्या लोकांकडे निव्वळ दुर्लक्ष करा. कौटुंबिक जबाबदा-या या तुमच्या…
मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रत्यक्ष उपस्थित न राहिल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या नाराजीच्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष…
प्रयागराज: उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याचा उत्सवाला गालबोट लागलं आहे. मौनी अमावस्येनिमित्त अमृत स्नानसाठी संगम तीरावर भाविकांचा जनसागर लोटला होता. यादरम्यान चेंगराचेंगरीची घटना घडली होती. या चेंगराचेंगरीमध्ये ३० जणांचा मृत्यू…