• Sat. Feb 14th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

बाईपण भारी देवा! केवळ २५० रुपयांमुळे ११ महिलांचे नशीब पालटलं, क्षणात बनल्या १० कोटींच्या मालक

वृत्तसंस्थामाणसाचं आयुष्य कधी आणि कसं बदलेल हे सांगता येत नाही. कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात अशा काही घटना घडतात की त्यांचे नशीबच पालटून जातं. सध्या अशीच एक घटना समोर आली…

भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी

वृत्तसंस्थानवी दिल्ली : भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे…

व्हॉट्सअ‍ॅपवर +92, +84, +62 या नंबरवरुन कॉल येत असतील तर व्हा सावध! दुर्लक्ष करणं ठरेल मोठी चूक

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. व्हॉट्सअ‍ॅपवरून केवळ टेक्स्ट मेसेज नाही, तर ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलही करता येतात. मात्र, या फीचर्सचा गैरफायदा देखील घेतला जातो. सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर अशाच…

अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ दुचाकीचा अपघात, दोघे जखमी

पिंट्या गायकवाड मित्रमंडळ रुग्णवाहिकेसह आले मदतीला अमूलकुमार जैनअलिबाग: अलिबाग रेवस मार्गावर भाल गावाजवळ रस्त्यातील खड्डा चुकविताना रस्त्यावर पडलेल्या खडीवरून घसरल्यामुळे दुचाकीसह रस्त्याच्या कडेला पडून अपघात झाला. यावेळी दुचाकीवरून प्रवास करणारे…

आजचे राशिभविष्य

शनिवार, २९ जुलै २०२३ मेष राशीभूतकाळात घडलेल्या गोष्टींवर विचार करीत बसू नका. आज तुम्हाला भावूकतेने ग्रासले असून त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न कराल. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन…

हरवलेले मोबाईल, दागिने मिळवून दिले परत; माणगांव पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी

सलीम शेखमाणगाव : सध्याचे युगात मोबाईल वापर करणा-यांची संख्या जास्त वाढली असुन मोबाईल हे दैनंदीन वापरातील महत्वाचे उपकरण आहे. त्यामुळे मोबाईल चोरीला जाणे हरवणे याचे प्रमाण देखील वाढलेले आहे. मोबाईल…

नवीन शेवा ग्रामस्थांनी एमआयडीसीला भरली ३१ लाख ८० हजार पाण्याची थकबाकी

वैशाली कडूउरण : नवीन शेवा ग्रामपंचायतच्या हद्दीतील पिण्याचे पाण्याचे बिल ३१,८०,४८५ रुपये इतकं बाकी होतं. आज शुक्रवार, दि. २८ जुलै २०२३ रोजी ग्रामसुधारणा मंडळ नवीन शेवा व ग्रामपंचायत नवीन शेवा…

रानसई धरण परीसरातील नागरिक भितीच्या छायेखाली

जनतेच्या समस्या मार्गी लावण्याची माजी जि. प. सदस्य वैजनाथ ठाकूर यांची मागणी विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील रानसई धरण परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांच्या उत्खननामुळे तसेच अनधिकृत बांधकामामुळे रानसई धरण परिसरातील…

नागोठणे शहराची १२ तास ‘बत्ती गुल’; नागरिकांचे प्रचंड हाल

किरण लाडनागोठणे : रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. नदीला आलेले‌ पूर, ठिकठिकाणी दरडी कोसळून मनुष्य तसेच वित्तहानी झाली आहे. नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अशातच नागोठण्यात वारंवार लाईट…

अलिबाग तालुक्यातील ताजपूर गावाच्या पाण्याच्या टाकीवर दरड कोसळली , गावचा पाणी पुरवठा बंद

प्रतिनिधीअलिबाग : तालुक्यातील रामराज विभागात ताजपुर गावातील पाण्याची टाकी आणि विहीर परिसरात दरड कोसळली आहे. त्यामुळे परिसरात मातीचा ढिगारा साचल्याने गावाचा पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अलिबाग महसूल विभागाने घटनास्थळी…

error: Content is protected !!