राज्यातील १२ जिल्हा परिषदा अन् १२५ पंचायत समित्यांचा बिगुल वाजला; ग्रामीण भागात निवडणुकीची रणधुमाळी सुरू
उमेदवारीसाठी लॉबिंगला वेग; गावपातळीपासून ते जिल्हा स्तरापर्यंत बैठकांचे सत्र मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा आता निर्णायक वळणावर आला आहे. राज्यातील १२ जिल्हा परिषदा आणि १२५…
१२ जिल्हा परिषदा, १२५ पंचायत समित्यांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; ५ फेब्रुवारीला मतदान
७ फेब्रुवारीला निकाल; आजपासून आचारसंहिता लागू मुंबई (विशेष प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांसाठी मुदतवाढ दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर…
झेडपी, पंचायत समिती निवडणुकांचे भवितव्य २१ जानेवारीच्या निकालावर!
सर्वोच्च न्यायालयाची सरकारला नोटीस; निवडणुका एप्रिल-मे महिन्यात होण्याची शक्यता मुंबई । मिलिंद मानेराज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तारखांबाबतची प्रतीक्षा लांबणीवर पडली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीत न्यायालयाने…
जिल्हा परिषद, पंचायत समितीचा धुरळा उडणार; दोन दिवसांत आचारसंहिता लागू होण्याची शक्यता
निवडणूक आयोगाचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश; ५० टक्क्यांहून कमी आरक्षण असलेल्या जिल्ह्यांत रणधुमाळी मुंबई | प्रतिनिधी राज्यातील प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत. राज्य निवडणूक…
झेडपी निवडणुकीचा बिगुल वाजणार; निवडणूक आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे आदेश
सुप्रीम कोर्टाची ३१ जानेवारीची डेडलाईन जवळ; पुढील ४८ तासांत १२ जिल्हा परिषदांचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता जनोदय वृत्तसेवा | मुंबईराज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा धुराळा उडत असतानाच, आता ग्रामीण महाराष्ट्रातील सत्तेचा…
मुंबई महापालिका निवडणूक २०२६: भाजपा, शिवसेना (ठाकरे-शिंदे), मनसे आणि काँग्रेसच्या उमेदवारांची अधिकृत घोषणा; एका क्लिकवर पाहा सर्व नावे
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) बहुप्रतिक्षित निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला असून, राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून, १६ जानेवारी २०२६…
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल २९ डिसेंबरला वाजणार?
५० टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडलेल्या जिल्ह्यांचा मार्ग मोकळा; १२५ पंचायत समित्यांचाही फैसला होणार मुंबई । मिलिंद मानेराज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतची अनिश्चितता आता संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. सर्वोच्च न्यायालयाने…
अखेर ठाकरे बंधू एकत्र! मुंबईत उद्धव आणि राज ठाकरेंच्या युतीची ऐतिहासिक घोषणा
मुंबई: गेल्या अनेक दशकांपासून अवघ्या महाराष्ट्राला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती, तो ऐतिहासिक क्षण आज अखेर उजाडला. शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी…
युनेस्कोच्या दर्जानंतरही ऐतिहासिक किल्ल्यांकडे दुर्लक्ष; रायगडावरील ‘अतिक्रमणा’चा मुद्दा आता दिल्लीत गाजणार!
मुंबई | विशेष प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जाज्वल्य इतिहासाची साक्ष देणाऱ्या १२ किल्ल्यांचा (महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १) ‘मराठा मिलिटरी लँडस्केप’ अंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश होऊन सहा…
राज्यातील गड-किल्ले आणि संरक्षित स्मारके आता ‘अतिक्रमणमुक्त’ होणार!
सांस्कृतिक कार्य मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची स्थापना; मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय मुंबई | मिलिंद मानेराज्यातील ऐतिहासिक वारसा जपण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. गड-किल्ल्यांप्रमाणेच आता राज्यातील सर्व…
