• Fri. Mar 27th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्येत वाढ – ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

रायगड जिल्हा परिषद सदस्यसंख्येत वाढ – ओबीसी आरक्षणासह नवीन प्रभाग रचनेला सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील

मिलिंद मानेमहाड : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला असून, यानुसार महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषदांच्या निवडणुका नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यात येणार…

“दळणवळणाची सुविधा चांगली झाली तर विकास कामांना वेग येतो” — उपमुख्यमंत्री अजितदादा पवार

सलीम शेखमाणगाव : राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं की, “दळणवळणाची सुविधा चांगली झाली, तर विकास कामांना गती येते.” यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी…

मुलांना हिंदी शिकवण्याचा आग्रह, पण बाहेरच्यांना मराठी शिकवण्याचा विचार नाही – राज ठाकरे यांचा घणाघात

पनवेल : पनवेलमध्ये पार पडलेल्या शेतकरी कामगार पक्षाच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली. “महाराष्ट्राचे मुख्यमंत्री लहान मुलांना हिंदी शिकवण्याचा विचार करतात, पण…

सेजल खराडे-चाफेकर यांचा राज्यस्तरीय पाककला स्पर्धेत थेट टॉप 10 मध्ये प्रवेश!

पनवेल (प्रतिनिधी): पनवेल येथे भरविण्यात आलेल्या राज्यस्तरीय “श्रावण महोत्सव 2025” अंतर्गत आयोजित भव्य पाककला स्पर्धेत सेजल दीपक खराडे-चाफेकर यांनी उल्लेखनीय कामगिरी करत टॉप 10 स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आहे. भारत विकास…

सततच्या टोमण्यांचा राग आल्याने नातवाने केली आजोबांची हत्या; तीन तासांत पोलिसांनी केला उलगडा

पोलिस निरीक्षक संदीप कहाळे यांची कौतुकास्पद कामगिरी अमुलकुमार जैनरायगड : जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील खांडा मोहल्ला येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सतत टोमणे मारल्याने रागात आलेल्या १८ वर्षीय नातवाने…

मापगाव विभागात भातशेती लावणीची कामे अंतिम टप्प्यात; शेतकरी समाधानावस्थेत, पण मजूरटंचाई आणि खर्च वाढीमुळे चिंता

अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील मापगाव विभागात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे शेतकरी सुखावले असून, भातशेती लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. शेतकरी शेतात राब काढत शेवटच्या…

पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती! वडिलांप्रमाणेच बोट दुर्घटनेत धीरज कोळी यांचा मृत्यू; करंजा गावात शोककळा

अनंत नारंगीकरउरण : अलिबागजवळ समुद्रात घडलेल्या ‘तुळजाई’ बोट दुर्घटनेत करंजा येथील ३८ वर्षीय धीरज कोळी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे, याच धीरज यांचे वडील काशिनाथ कोळी यांचा ३६…

‘मॉक ड्रिल’च्या नावाखाली करंजा जेट्टीवर प्रवाशांचा खोळंबा!

तीन तास बोट सेवा ठप्प; प्रवाशी संतप्त प्रतिनिधीउरण : करंजा प्रवासी जेट्टीवर शुक्रवारी (ता. १) सकाळी अचानक ‘मॉक ड्रिल’ घेण्यात आल्यानं प्रवाशांचे तीन तास अक्षरशः हाल झाले. सकाळी १० ते…

पक्षशिस्त मोडणाऱ्यांवर थेट कारवाई!, पनवेल-उरण युवासेना पदाधिकारी बरखास्त; कोकणात खळबळ

घन: श्याम कडूउरण : “युवासेना म्हणजे शिवसेनेचा अंगार, आणि जो अंगार मावळतो, त्याला फडताळात ठेवण्याची परंपरा आम्ही पाळतो!” — अशा स्पष्ट शब्दांत युवासेनेने पक्षशिस्त भंग करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर थेट कारवाई करत…

मुंबई-गोवा महामार्गावरील कुंडलिका नदी पुलावर जीवघेणे खड्डे; विद्यार्थ्यांसह वाहनचालक व प्रवाशांचे हाल

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक ६६ वरील कोलाड परिसरातील कुंडलिका नदीच्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे निर्माण झाले असून, पावसामुळे या भागात वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. खड्ड्यांमुळे या मार्गावरून…

error: Content is protected !!