• Mon. Mar 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

रायगड

  • Home
  • नेरळ पोलिसांची जलद कारवाई! वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची दुचाकी एका दिवसात हस्तगत

नेरळ पोलिसांची जलद कारवाई! वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची दुचाकी एका दिवसात हस्तगत

गणेश पवारकर्जत: नेरळ आनंदवाडी येथे धबधब्यावर वर्षा सहलीसाठी आलेल्या पर्यटकाची पार्क केलेली दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडल्यानंतर नेरळ पोलिसांनी अवघ्या २४ तासांत गुन्हा उघडकीस आणत चोरास अटक केली आणि दुचाकी…

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

विद्यार्थ्यांनी विविध योग प्रकारांमध्ये घेतली उत्स्फूर्त सहभागिता नागोठणे, २१ जून : कोकण एज्युकेशन सोसायटीच्या आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

बेणसे सिध्दार्थ नगरमध्ये शेततलावात तिघेजण बुडाले; एकाच कुटुंबातील तरुणांवर वडखळ येथे उपचार सुरू

अमूलकुमार जैनरायगड : अलिबाग तालुक्यातील नागोठणेपासून काही अंतरावर असलेल्या बेणसे सिध्दार्थ नगर येथील शेततलावात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील तिघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी (दि. २०) दुपारी घडली. या घटनेमुळे नागोठणे…

“भाऊ गेले, पण उरणकरांच्या काळजातून गेले नाहीत!” — स्मृतिदिनी भावनांचा उद्रेक

घनःश्याम कडूउरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील ऊर्फ भाऊ यांच्या प्रथम स्मृतिदिनी उरणवासीयांच्या भावना उचंबळून आल्या. जेएनपीटी मल्टिपर्पज हॉल येथे आयोजित केलेल्या आदरांजली कार्यक्रमात भाऊंच्या आठवणींनी उपस्थितांचे डोळे…

जमिनीच्या वादातून मारहाण, जातिवाचक शिवीगाळ; ८ जणांवर ॲट्रॉसिटीसह गंभीर गुन्हे दाखल

मिलिंद मानेमहाड : शहरातील एम. जी. रोडवरील हॉटेल मेजवानीच्या जागेसंदर्भातील जुन्या वादातून एका जोडप्यास मारहाण करून जातिवाचक शिवीगाळ आणि अश्लील वर्तन केल्याप्रकरणी आठ जणांविरोधात ॲट्रॉसिटी, विनयभंग आणि जीवे मारण्याचा प्रयत्न…

बोर्लीपंचतन-बोरीवली नव्या एस.टी. गाडीचा शुभारंभ; प्रवाशांची मागणी अखेर पूर्णत्वाला

अभय पाटीलबोर्लीपंचतन : बोर्लीपंचतन परिसरातील प्रवाशांच्या दीर्घकालीन मागणीनंतर अखेर बोर्लीपंचतनहून बोरीवलीकडे जाणाऱ्या नव्या एस.टी. बससेवेचा आज (२० जून २०२५) दिमाखात शुभारंभ झाला. यावेळी परिसरातील मान्यवरांच्या उपस्थितीत बसचे पूजन व श्रीफळ…

सुकेळी खिंडीत दरड कोसळण्याचा धोका वाढला; संरक्षक भिंतीची आणि गटार बांधकामाची तातडीची गरज

विश्वास निकमकोलाड: मुंबई-गोवा महामार्ग (क्रमांक ६६) वरील सुकेळी खिंडीत सततच्या मुसळधार पावसामुळे दरड कोसळण्याचा गंभीर धोका निर्माण झाला असून प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षक भिंत आणि योग्य जलनिःसारण व्यवस्था उभारण्याची गरज…

पावसाच्या तडाख्याने खरबाची वाडी येथे घर कोसळले; कुटुंबातील ५ जण सुदैवाने बचावले

एक दुचाकीसह घरातील सामानाचे प्रचंड नुकसान शशिकांत मोरेधाटाव : संपूर्ण रायगड जिल्ह्यासह रोह्यातही झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाच्या तडाख्यामुळे तालुक्यातील चिंचोली तर्फे आतोणे ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी (वडाची वाडी) येथील…

दिघोडे-वेश्वी रस्त्याची चाळण!

ठेकेदाराकडून लूट आणि उरणकरांची रवानगी चिखलात घन:श्याम कडूउरण : अवघ्या पहिल्याच पावसात दिघोडे-वेश्वि रस्त्यावर अक्षरशः तलाव साचलेत. नव्या कोऱ्या रस्त्यांची चाळण होऊन खड्ड्यांनी रस्ते नाहीसे झालेत. कोट्यवधींचा निधी खर्चून बनवलेले…

उद्धव ठाकरेंना मोठा झटका, श्रीवर्धनचे माजी आमदार तुकाराम सुर्वे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

श्रीवर्धन : उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार तुकाराम सुर्वे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली आज जाहीर प्रवेश केला. यावेळी ठाकरे गटाचे रायगड…

error: Content is protected !!