रत्नागिरी : जिल्ह्यातील हातखंबा गावाजवळ आज पहाटे भीषण अपघातात एलपीजी गॅस वाहतूक करणारा टँकर पुलावरून खाली कोसळला. या अपघातानंतर टँकरमधून गॅसची गळती सुरू झाल्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. खबरदारीचा…
रायगड जनोदय ऑनलाईनआजच्या धावपळीच्या जीवनात लोकांना स्वतःसाठीही वेळ काढता येत नाही. अशा परिस्थितीत ते तणावाचे बळी ठरत आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या गोष्टीचा ताण नक्कीच असतो. कधीकधी ऑफिसच्या कामाच्या…
मंगळवार, २९ जुलै २०२५ मेष राशीपूर्वी केलेल्या प्रकल्पातून मिळालेले यश यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज धन लाभ होण्याची शक्यता आहे परंतु, असे होऊ शकते की, आपल्या रागीट स्वभावाच्या कारणाने तुम्ही…
मुंबई : राज्यात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना जोर मिळत असतानाच, महाराष्ट्राच्या राजकारणात लक्षवेधी घडामोड घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाड यांना…
घन:श्याम कडूउरण : पावसाळी मासेमारी बंदी असतानाही करंजा येथून बेकायदेशीरपणे समुद्रात गेलेल्या बोटीच्या दुर्घटनेत चार खलाशांचा बळी गेल्याच्या प्रकरणाने खळबळ उडवली आहे. ही केवळ अपघाती घटना नसून, मत्स्यविभागातील अधिकारी आणि…
भाविकांसाठी देवस्थानचा विशेष उपक्रम सुरू गणेश प्रभाळेदिघी : श्रावण महिन्याच्या प्रारंभीच श्री क्षेत्र हरिहरेश्वर देवस्थानने भाविकांसाठी खास उपक्रम सुरू केला असून, पहिल्या श्रावणी सोमवारपासून ‘गुळबुंदी लाडू’ या प्रसादाची विक्री थेट…
वृत्तसंस्थानवी दिल्ली : भारतीय बुद्धिबळ क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी करत विदर्भातील 19 वर्षीय दिव्या देशमुख हिने FIDE महिला बुद्धिबळ विश्वचषक जिंकत संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे. अंतिम फेरीत भारताचीच दुसरी दिग्गज…
शशिकांत मोरेधाटाव, दि. २८ जुलै : रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्त्यांच्या कडेला साचलेला कचरा आणि पसरलेली दुर्गंधी नागरिक, पादचारी व कामगार वर्गाच्या आरोग्यासाठी गंभीर समस्या बनली आहे. रस्त्यालगत…
क्रीडा प्रतिनिधीरायगड : रायगड जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडे (RDCA) अद्याप स्वतःचे मैदान नसल्यामुळे विविध वयोगटातील क्रिकेट स्पर्धा आणि सराव शिबिरांसाठी खासगी क्लब व कंपन्यांच्या मैदानांवर अवलंबून राहावे लागत आहे. ही परिस्थिती…
अमुलकुमार जैनरायगड : उरण तालुक्यातील करंजा येथून मासेमारीसाठी निघालेली ‘तुळजाई’ ही बोट शनिवारी (दि. २६ जुलै) खांदेरी किल्ल्यानजीक समुद्रात लाटांच्या जोरदार प्रहारामुळे पलटी झाली होती. या दुर्घटनेत बोटीवरील आठ मच्छीमारांपैकी…