तुम्ही मतांची अडचण भासू देऊ नका, आम्ही विकासकामांची अडचण भासू देणार नाही -आ. भरत गोगावलेमाणगावात महायुतीची खा. सुनील तटकरे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा सलीम शेखमाणगाव : जाणीवपूर्वक समाजासमाजामध्ये, धर्माधर्मामध्ये अंतर…
• शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची मागणी• पूर हानी योजनेअंतर्गत सहा कोटींची बोगस कामे केल्याचा आरोप मिलिंद मानेमुंबई : सन 2021 च्या महापुरामुळे पोलादपूर तालुक्यात झालेल्या रस्ते व शासकीय इमारती,…
बुधवार, १७ एप्रिल २०२४ मेष राशीअलिकडे घडलेल्या घटनांमुळे तुमचे चित्त विचलित होईल. ध्यानधारणा आणि योगासने यामुळे तुम्हाला शारीरिक व अध्यात्मिक फायदा होईल. तुमचा कुणी जुना मित्र आज व्यवसायात नफा मिळवण्यासाठी…
घन:श्याम कडूउरण : उरण रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या भीषण अपघातातील आरोपी जय चंद्रहास घरत रेगणार हॉस्पिटल सेक्टर 23, उलवे येथील हॉस्पिटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार घेत असून त्याला अद्याप अटक करण्यात आली…
विविध अफवा, अपप्रचार दूर करण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन विठ्ठल ममताबादेउरण : देशात व महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची खूप मोठी ताकद आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष सहभागी असून महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या…
प्रतिनिधीमहाड : महाड शहरातील सुकट गल्ली परिसरात विनापरवाना दारू विकणाऱ्या व्यक्तीला अटक करण्यात महाड शहर पोलिसांना यश आले आहे महाड शहरातील सुकट गल्ली जवळील वासंती देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला वेगवेगळ्या…
अनंत नारंगीकरउरण : सर्वोच्च न्यायालयात २२ एप्रिलला होणाऱ्या एका सुनावणीत बोकडविरा गावच्या शेतकऱ्यांचे वाढीव मोबदल्याचे भवितव्य ठरणार आहे. जर मुंबई उच्च न्यायालयाच्या वाढीव मोबदल्याच्या निर्णयावरची स्थगिती उठवली तर उरण तालुक्यातील…
घन:श्याम कडूउरण : देशात उष्णतेमुळे वातावरण तापू लागले आहे. त्यात लोकसभा निवडणुका जाहीर झाल्याने निवडणुकीचे वातावरणही तापू लागले आहे. तीन चार दिवसांपूर्वी जेएनपीटी येथे महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची…
देखभाल व दुरुस्तीसाठी वीज खंडित, श्रीवर्धनमध्ये संताप गणेश प्रभाळेदिघी : एकीकडे सूर्य आग ओकत आहे. वातावरणात प्रचंड उकाडा सुरू झाला आहे. त्यात आणखी भर म्हणून देखभाल व दुरुस्तीसाठी श्रीवर्धन परिसराची…
“लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे बँकेत पैसे येत नाहीत”, व्यवस्थापनाचे उर्मट उत्तर अनंत नारंगीकरउरण : बँक ऑफ महाराष्ट्र चिरनेर शाखेतून खातेदारांना गरजेच्या वेळी पैसेच मिळत नाही. त्यामुळे खातेदारांना बँक व्यवस्थापनाच्या ढिसाळ कारभारामुळे…