मुंबई : महाराष्ट्र विधीमंडळ परिसरात काल घडलेली घटना ही लोकशाहीला लज्जास्पद ठरावी अशी आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्यात झालेल्या वादातून त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्ये…
घन: श्याम कडूउरण : करंजा परिसरातील द्रोणागिरी मंदिर हे श्रद्धा, संयम आणि पवित्रतेचं प्रतीक मानलं जातं. मात्र अलीकडच्या काळात काही विघातक प्रवृत्तींच्या व्यक्तींनी या पवित्र स्थळाला नशेच्या विळख्यात ओढण्याचा धाडस…
शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरावे लागेल -शंकरराव म्हसकर विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यातील सात तालुक्यांत इको सेन्सेटिव्ह झोन जाहीर करण्याच्या केंद्र शासनाच्या मसुद्याला शेतकरी कामगार पक्षाने कडाडून विरोध केला आहे. रोहा तालुक्यातील…
दिघोडेच्या विद्यार्थ्यांची शासनाला हाक उरण, दि. १७ (अनंत नारंगीकर) — रायगड जिल्ह्यातील दिघोडे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेची जीर्ण व धोकादायक इमारत सध्या विद्यार्थ्यांसाठी मृत्यूचा सापळा ठरली आहे. सुमारे ६०…
अमूलकुमार जैनअलिबाग : मुरुड शहर व ग्रामीण भागातील नागरिकांना महिन्याला दहा हजार रुपये व्याज मिळेल, अशा आमिषाने गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या प्रसन्न पुळेकरला मुरुड पोलिसांनी अटक केली आहे. कमीत कमी…
अमूलकुमार जैनरायगड, ता. १७ : कर्जत तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्यात तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन सतरा वर्षीय अल्पवयीन मुलांनी जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. या प्रकाराचा व्हिडीओ…
गुरुवार, १७ जुलै २०२५ मेष राशीशारीरिक तसेच मानसिकदृष्ट्या तुम्हाला खचल्यासारखे वाटेल – थोडा आराम करा आणि सात्विक अन्नसेवन केल्यामुळे तुम्हाला ऊर्जा मिळेल. ज्या लोकांनी नातेवाइकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना…
उरण, दि.१६ (विठ्ठल ममताबादे) — उलवे नोडमध्ये वाढत्या लोकसंख्येमुळे गंभीर पाणीटंचाई निर्माण झाली असून रहिवाशांना दररोज मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उलवे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन राजे…
अलिबाग : कै. विनायक गणपत खोलमकर यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने एक उदात्त आणि समाजहिताचा उपक्रम राबवण्यात आला. सौ. रत्नप्रभा बेल्हेकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी श्री केशव गोधन समृद्धी केंद्र यांना दोन दुभत्या…
मुंबई : महाराष्ट्रात उत्सव, सण आणि धार्मिक कार्यक्रमांच्या सजावटीत वापरली जाणारी प्लॅस्टिक फुलं आता सरकारच्या लक्षात आली आहेत. या कृत्रिम फुलांमुळे शेतकऱ्यांच्या नैसर्गिक फुलशेतीवर गंभीर परिणाम होत असल्याने राज्य शासनाने…