सोमवार, ११ मार्च २०२४ मेष राशीजेवणात मीठाची गरज ही अपिरहार्य असते, आपल्याला आनंदाची, सुखाची खरी किंमत कळण्यासाठी दुखाची गरज भासतेच. मागच्या दिवसात तुम्ही जितके धन आजचा काळ उत्तम बनवण्यासाठी गुंतवणूक…
मिलिंद मानेमहाड : शहरातील घरफोडी व चोरीच्या घटनेवरून मागील काही दिवसापासून शहरातील वातावरण तणावपूर्ण असतानाच शनिवार, ९ मार्च रोजी ५:४५ ते ५:५० वाजण्याच्या दरम्यान शहरातील दि अण्णासाहेब सावंत को-ऑपरेटिव्ह अर्बन…
महिलांसाठी शेती उद्योगासाठी विशेष उपक्रम राबवावे -आदिती तटकरे दिवेआगर येथे विस्तारीत सुपारी संशोधन केंद्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन अभय पाटीलबोर्ली पंचतन : भाताची शेती करीत असलेल्या शेतकरी…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र राज्य वीज कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने दि. ५ मार्च २०२४ पासून महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती कंपनीमध्ये बेमुदत आंदोलन सुरु होते. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विभागीय संपर्क कार्यालयाचे शानदार उद्घाटन किरण लाडनागोठणे : नागोठणे विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बलस्थान आहे. बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी आपल्या हक्काची असावी ही नागोठणे विभागातील कार्यकर्त्यांची मागणी होती.…
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्यापूर्वी निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यांचा कार्यकाळ 2027 पर्यंत होता. लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी राजीनामा देऊन सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.…
शशिकांत मोरेधाटाव : रोह्यातील औषध निर्मितीसाठी सुपरिचित असलेल्या युनिकेम लॅबोरेटरीज कंपनीतील ५२ रक्तदात्यांनी सुरक्षा सप्ताहनिमित्त रक्तदान केले. ३ मार्च ते १० मार्च दरम्यान सुरू असलेल्या ५३व्या सुरक्षा सप्ताहनिमित्त युनिकेम लॅबोरेटरीज…
अनंत नारंगीकरउरण : नवीमुंबई शहराला जोडणाऱ्या उरण-खारकोपर रेल्वे मार्गावरील महत्वाचे समजले जाणारे गव्हाण रेल्वे स्थानकाचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे जासई, चिर्ले परिसरातील प्रवाशांची गैरसोय होत आहे. तरी गव्हाण रेल्वे…
२२ वर्षे काम करणारे कामगार उपेक्षित मिलिंद मानेमहाड : महाडमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची झालेली भरती नियमबाह्य असल्याचा आरोप करत येथील कामगारांनी कायदेशीर लढाई सुरू केली आहे. झालेली…
अमुलकुमार जैनअलिबाग : महसूल विभागात भ्रष्ट्राचाराच्या घटना नेहमी समोर येत असतात. दोन वर्षांपूर्वी लाचखोरी प्रकरणामध्ये अलिबागच्या तत्कालीन तहसीलदार मीनल दळवी यांना निलंबित करण्यात आलं होतं. आता त्यांच्याकडे सव्वादोन कोटींची बेहिशोबी…