रायगड जनोदय ऑनलाइनशेवग्यात प्रोटीन, आयर्न, बीटा कॅरोटीन, अमीनो अॅसिड, कॅल्शिअम, पोटॅशिअम, मॅग्नेशिअम, व्हिटॅमिन ए, सी आणि बी कॉम्पलेक्स असते. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. शेवग्याच्या शेंगासह साल, पाने, फुले यांचेही अनेक…
शुक्रवार, २१ जून २०२४ मेष राशीशाररीक व्याधीपासून मुक्तता होण्याची शक्यता आहे. हुशारीने गुंतवणूक करा. एखाद्या धार्मिक स्थळी किंवा एखाद्या नातेवाईकाच्या घरी जाण्याचा विचार पुढे येईल. प्रेम प्रकरणात तुमच्याबद्दल गैरसमज होईल.…
विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा महामार्गावर कोलाड आंबेवाडी नाक्यावर ऐन पावसाळ्यात प्रवाशी वर्गाला एसटी बस पकडणे अवघड झाले असून बस पकडण्यासाठी प्रवाशांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. पावसाचे पाणी रस्त्यावर साचून…
घन:श्याम कडूउरण : राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रदेश सरचिटणीस प्रशांतभाऊ पाटील यांचे अकाली निधन झाले आहे. या दुःखद घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. राष्ट्रीय नेते शरद पवार यांचे ते…
प्रतिनिधीठाणे : ठाणे शहरातील पदवीधर तरुण-तरुणींबरोबरच विविध शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून आमदार निरंजन डावखरे यांना प्रतिसाद मिळत आहे. गेल्या १२ वर्षांत शैक्षणिक सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच विविध कार्याला नागरिकांकडून पसंती…
महाराष्ट्राची वाटचाल छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर सुरू आहे -मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मिलिंद मानेमहाड : ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला तिथीप्रमाणे किल्ले रायगडावर आज ३५१वा शिवराज्याभिषेक जल्लोषात साजरा झाला. मागील दोन दिवसापासून सायंकाळी…
विनायक पाटीलपेण : समर्थ कृपा फोटो स्टुडिओ, खानाव आणि अलिबाग फोटोग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने वटपौर्णिमा या विषयावर अलिबागमधील छायाचित्रकारांसाठी भव्य छायाचित्र स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचे परीक्षण…
प्रतिनिधीनागोठणे : शुक्रवार, दि २१ जून २०२४ रोजी आंतराष्ट्रीय योग दिन साजरा होत आहे. त्या अनुषंगाने भारतीय विद्या संकुलामध्ये पतंजली योगपीठ तत्त्ववधानमधून महिला सशक्तीकरणासाठी आंतराष्ट्रीय योग दिवसानिमित्त योग महोत्सव प्रमुख…
घन:श्याम कडूउरण : उरण परीसरात पावासाला सुरुवात होत नाही तोच विजेचा खेळखंडोबा सुरू झाला आहे. यामुळे जनतेत वीज अधिकाऱ्यांविरोधात संतापाची लाट उसळली आहे. ग्रामीण व शहरी भागात विजेच्या कारभाराचा खेळखंडोबा…
मुंबई: शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्यात रामदास कदम यांनी लोकसभा निवडणुकीतील महायुतीच्या पराभावचे खापर अजित पवार गटावर फोडण्याचा प्रयत्न केला होता. अजितदादा थोडे दिवस महायुतीत आले नसते तर चालले असते, असे…