• Mon. Feb 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

कोलाड आंबेवाडी नाक्यावर अज्ञात चोरट्यांनी केले मोबाईल लंपास

विश्वास निकमगोवे-कोलाड : कोलाड आंबेवाडी नाक्यावर शुक्रवारी ४ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली असून सदरच्या घटनेत एका आज्ञात चोरट्याने दुकानदाराचे २,१९,५०० रुपये किंमतीचे विविध प्रकारच्या…

श्रीवर्धनमधील दरडग्रस्त गावातील आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तू वाटप

गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यात महसूल सप्ताह निमित्त एक हात मदतीचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये बोर्लीपंचतन हद्दीतील दरडग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यामध्ये हरवित व कुडगाव येथील आदिवासी…

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप? जयंत पाटील भाजपच्या वाटेवर? अमित शाहांबरोबर गुप्त बैठक?

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे जयंत पाटील…

पेझारी-नागोठणे रस्त्यावर श्रीगाव येथिल नदीवरील पुलालगत संरक्षक कठडे बांधावे; देवव्रत पाटील यांची मागणी

राजेश बाष्टेअलिबाग : पेझारी नागोठणे रस्त्याचे दुरूस्तीचे काम गेल्याच वर्षी करण्यात आले परंतु, हे काम करताना अनेक त्रृटी राहिल्या आहेत त्यामुळे सदर ठिकाणं हि अपघाती ठिकाण म्हणून नोंदली जातील. या…

अलिबाग येथे पासपोर्ट सेवा केंद्र कार्यान्वित

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढायचा असल्यास, ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठाणे कार्यालयात जावे लागत असे. मात्र भारतीय डाक विभाग व परराष्ट्र व्यवहार मंत्रालय यांच्या समन्वयाने डाकघर अलिबाग येथे…

सैनिकांमुळे आपण शांतपणे श्वास घेऊ शकतोय-ना. आदिती तटकरे

ना . आदिती तटकरे यांच्या हस्ते माणगांवात हिरकणी कक्षाचे उदघाटन सलीम शेखमाणगाव : ज्या ज्या वेळी देशावर संकट येत त्या त्या वेळी भारतीय सैनिक नेहमी पुढे उभे असतात. सैनिकांसाठी प्रथम…

भादाव येथून विवाहिता बेपत्ता!

सलीम शेखमाणगाव : माणगाव नगरपंचायत हद्दीतील भादाव गावातील आपल्या राहत्या घरातून विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना दि. २ ऑगस्ट २०२३ रोजी घडली आहे. याबाबतची फिर्याद महिलेचा पती रमेश गोपाळ पवार…

सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांच्या सभेला रोहेकरांचा प्रतिसाद!

अवैध धंदे आणि आहारी गेलेल्या तरुणाईबद्दल बैठकीत चिंता व्यक्त शशिकांत मोरेधाटाव : रोहे तालुक्यातील अवैध धंदे आणि वाममार्गाला लागलेली तरुण पिढी याविषयावर सामाजिक संस्था आणि राजकीय पक्षांची संयुक्त बैठक शुक्रवारी…

बोर्लीपंचतन-श्रीवर्धन रस्ता बनला चिखलाचा!

शासनाच्या अनास्थेमुळे प्रवास बनला धोकादायक गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील अनेक राज्यमार्ग व जिल्हामार्गाचे रुंदीकरण झाले. मात्र, गेली कित्येक वर्ष श्रीवर्धन – बोर्लीपंचतन हा सरळ मार्ग अरुंद असून अनेक खोदकामामुळे…

खोपटा पुलाला भगदाड; सा. बां. विभागाची तात्पुरती उपाययोजना

कायमस्वरूपी उपाययोजना आवश्यक घन:श्याम कडूउरण : सततच्या अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे जुन्या खोपटा पुलाला भगदाड पडल्याची घटना शुक्रवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखून सार्वजनिक…

error: Content is protected !!