किरण लाडनागोठणे: मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. कासु ते आमटेम या भागात साधारण ४ किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. आमटेम गावाजवळ महामार्गावर टँकर नादुरुस्त झाल्याने…
प्रशासनाच्या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष अमोल पेणकररोहे : रोहे अष्टमी शहरात घरगुती गॅस वितरण करणाऱ्या रियल एचपी गॅस एजन्सी विरोधात ग्राहकांच्या अनेकानेक तक्रारी आहेत. याकडे रोह्यामधील महसूल सह सर्वच प्रशासनाने वेळोवेळी…
मुरुड : कोकणातील रायगड जिल्ह्यातला जलदुर्ग असलेला मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी ३० मे पासून पुढे तीन महिने बंद ठेवला जाणार आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस व समुद्राच्या लाटांचा पाण्याचा बदललेला…
सलीम शेखमाणगाव : कॉग्रेस आघाडी सरकारच्या कार्यकाळात अनेक उद्योजकांनी उद्योगाच्या नावाखाली नाम मात्र विळे-भागाड तसेच रायगड जिल्ह्यातील विविध औद्योगिक क्षेत्रात जमिनी घेतल्या होत्या. त्या जमिनीवर गेली अनेक वर्ष उद्योगधंदे सुरु…
घन:श्याम कडूउरण : तुम्ही कितीही प्रतिभावंत असा, शाळेपासून ते पदवीपर्यंत अगदी मेरीटमध्ये देखील आलेले असलात पण फक्त तुमच्याकडे परदेशी शिक्षणासाठी पैसा नसेल तर मात्र तुम्ही परदेशातील उच्च शिक्षण अगदी विसरूनच…
पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा स्वराज स्टोन एल. एल. पी. कंपनीवर आरोप विठ्ठल ममताबादेउरण : स्वराज स्टोन एल. एल. पी. कंपनीच्या महत्वाच्या विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे शुक्रवार, दि. 26 मे…
चंद्रशेखर सावंतवरसे-रोहा : दि. 23 मे 2023 रोजी एमडीएन फ्युचर स्कूल कोलाड मैदानावर घेण्यात आलेल्या सराव सामन्यातून रायगड प्रिमीयर लीग पुरस्कृत कोकण कन्या ट्रॉफीसाठी रायगड जिल्ह्यातून आलेल्या खेळाडूंमधून अंतिम 20…
अमूलकुमार जैनअलिबाग : रायगड जिल्ह्यातील दिव्यागांसाठी रायगड जिल्हा परिषदेमार्फत विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन रायगड जिल्हापरिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे. रायगड जिल्हा परिषदेच्या…
रत्नागिरी : कोकणात चिपळूण येथे राष्ट्रवादीचे नेते माजी आमदार रमेश कदम यांना शिवसेना नेते पालकमंत्री उदय सामंत यांनी थेट शिवसेनेत येण्याची ऑफर दिल्याने येथे काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप…
कर्जतमधील विजेची समस्या त्वरीत सोडविणेबाबत निवेदन गणेश पवारकर्जत : तालुक्यात सातत्याने विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर विजेच्या समस्यांनी नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या समस्यांवर वंचित…