• Mon. Feb 23rd, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

छगन भुजबळ यांचे मंत्रिमंडळात कमबॅक, सहा महिन्यांनंतर पुन्हा मंत्रीपदाची शपथ

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनात सकाळी छगन भुजबळ यांचा शपथविधीचा सोहळा पार पडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे…

दहावीच्या परीक्षेत ९८.२० टक्के गुण मिळवत शौर्य धनावडे अलिबाग तालुक्यात दुसरा

अलिबाग : तालुक्यातील डेव्हिड स्कूल चोंढी येथे इयत्ता दहावीमध्ये शिकणारा शौर्य धनावडे याने घवघवीत यश मिळविले आहे. शौर्य ९८.२० टक्के गुण प्राप्त करत अलिबाग तालुक्यात दुसरा आला. शौर्य याला भविष्यात…

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राला सरप्राईज भेट

कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूचना नागोठणे : रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या…

आजचे राशिभविष्य

मंगळवार, २० मे २०२५ मेष राशीइतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. आज तुम्हाला आपल्या भाऊ-बहिणीच्या मदतीने धन…

बोरघर आदिवासीवाडीत गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या!

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील मौजे बोरघर आदिवासीवाडी येथे गळ्यावर कोयत्याने वार करून वृद्धाची हत्या केल्याची घटना रविवार दि. १८ मे २०२५ रोजी रात्री ८.४० वा.च्या सुमारास फिर्यादीच्या राहत्या घराच्या समोर…

वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना काळाचा घाला; जगबुडी नदीत कार कोसळून 5 जणांचा मृत्यू

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातामध्ये एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडजवळ भरधाव कार जगबुडी नदीच्या पुलावरून खाली कोसळली. वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी जाताना या…

अवकाळी पावसामुळे महाड-दापोली मार्गावर दोन अपघात

निकृष्ट दर्जाच्या डांबरीकरणामुळे जीवितहानी होण्याचा धोका -सरपंच सोमनाथ ओझर्डे मिलिंद मानेमहाड : महाड-दापोली मार्गावर शनिवारी झालेल्या एसटी बसच्या अपघातानंतर २४ तासाच्या आत पुन्हा दोन अपघात झाल्याने महामार्गावरील रस्त्याच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह…

आजचे राशिभविष्य

सोमवार, १९ मे २०२५ मेष राशीतुमच्या मनातील नकारात्मक विचार झटकून टाका नाहीतर तो मानसिक आजार बनेल. दानशूर कार्यात स्वत:ला झोकून द्या व त्यायोगे नकारात्मक विचारावर मात करा. त्यामुळे तुम्हाला मानसिक…

अतिक्रमणे हटवूनही माणगावात वाहतूकीची कोंडी कायम!

बायपास मार्ग हाच पर्याय, वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न निष्फळ सलीम शेखमाणगाव : माणगाव शहरातील मुंबई गोवा महामार्गावरील दुतर्फा असलेली अनाधिकृत आणि बेकायदेशीर बांधकामे, टपरीधारक, हातगाड्या नगरपंचायतीने हटविण्यात आल्या. तरीही माणगाव…

रेवस-रेड्डी सागरी महामार्गाच्या कामावर करंजा नवापाडा ग्रामस्थांची धडक!

अनंत नारंगीकरउरण : उरण व अलिबाग तालुक्यातील करंजा बंदर ते रेवस बंदर या दोन महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा रेवस – रेड्डी हा शासनाचा महत्वाचा सागरी महामार्ग कोकण किनारपट्टीतून जात आहे. मात्र…

error: Content is protected !!