विनायक पाटीलपेण : संपूर्ण देशात गणपती बाप्पाच्या मूर्तीचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पेण तालुक्यातील गणेश मूर्तीचे हब जोहे गावात साखरचौथ निमित्त जोहेचा राजाची 2013 रोजी स्थापना करण्यात आली. कोणत्याही संकटात…
वृत्तसंस्थाजालना : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली आहे. ‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांनी आरक्षण न दिल्यास आम्ही स्वत:…
वृत्तसंस्थामुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरनंतर त्याच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना मुबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांना फटकारले आहे. आरोपीने पोलीस अधिकाऱ्याकडून पिस्तूल हिसकावून…
पोलीसांनी बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना दिली शासकीय मानवंदना घन:श्याम कडू/अनंत नारंगीकरउरण : देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० साली झालेल्या ऐतिहासिक चिरनेर जंगल सत्याग्रहाच्या ९४वा स्मृतीदिनाचा कार्यक्रम बुधवार, दि. २५…
बुधवार, २५ सप्टेंबर २०२४ मेष राशीआशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. व्यापारात आज चांगला नफा मिळण्याची…
अब्दुल सोगावकरसोगाव-अलिबाग : रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील मूनवली येथील श्री गणेश मित्रमंडळ मूनवली यांच्यातर्फे दिड दिवसीय साखरचौथ गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आरती, पूजा, भजन, नाच तसेच इतर…
अनंत नारंगीकरउरण : तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, सिडको तसेच विविध आस्थापनाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवर गवताचे साम्राज्य वाढल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे. हे रस्त्यावर वाढलेले गवत झूडपे संबंधित आस्थापनाने ठेकेदाराच्या माध्यमातून…
घनःश्याम कडूउरण : उरण परिसरातील समुद्र किनारी डिझेल व तेलाची तस्करी खुलेआम सुरू आहे. शासकीय यंत्रणेकडून कारवाई होताना दिसत नाही. तरी या माफियांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.…
वैभव कळसम्हसळा : लोकसभा निवडणुकीत मुश्ताक अंतुले यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देऊन खासदार सुनील तटकरे यांच्या खंबीर नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला होता. या दरम्यान मुश्ताक…
विश्वास निकमकोलाड : गणेश उत्सवाच्या अगोदरपासुन अनेक दिवस पावसाने विश्रांती घेतल्यानंतर मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२४ रोजी पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भातशेतीत पाणीच पाणी झाल्याने बळीराजा सुखावला असल्याचे दिसून येत…