• Mon. Mar 16th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

विमला तलावाचा कठडा कोसळला; उरण नगरपालिकेचे दुर्लक्ष

घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीतील विमला तलावाच्या भोवती उभारण्यात आलेला कठडा कोसळला आहे. सदर कठडाचे काम काही महिन्यांपूर्वी करण्यात आले होते. पुन्हा एकदा कठडा कोसळल्याने सदरचे काम निकृष्ट दर्जाचे…

कोएसो आनंदीबाई प्रधान महाविद्यालयातर्फे कै. अमरचंद जेठमल जैन प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप

प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना युनिट आणि महिला विकास कक्षातर्फे को. ए. सो. कै. अमरचंद.जेठमल जैन प्राथमिक शाळा नागोठणे, येथील…

कर्जत तालुका प्रेस क्लब अध्यक्षपदी गणेश पवार यांची नियुक्ती

अमुलकुमार जैनरायगड : कर्जत तालुका प्रेस क्लबच्या शिरस्तेप्रमाणे कर्जत प्रेस क्लबच्या कार्यकरणी सह सदस्य यांची कर्जत प्रेस क्लब तालुका अध्यक्ष राहुल देशमुख यांचे अध्यक्षतेखाली दि. २२ जानेवारी रोजी बैठक संपन्न…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, २३ जानेवारी २०२५ मेष राशीआनंदाने खुशीने परिपूर्ण असा चांगला दिवस. ज्या व्यापाऱ्यांचे संबंध परदेशात आहे त्यांना आज धन हानी होण्याची शक्यता आहे म्हणून, आज विचार पूर्वक निर्णय घ्या. तुमच्यापैकी…

अखेर कोलाड-रोहा रस्त्यावर असणारा ‘तो’ खड्डा भरला; ‘रायगड जनोदय’च्या बातमीचा इफेक्ट

विश्वास निकमकोलाड : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरुन कोलाड बाजुकडून रोहा बाजूकडे जाणाऱ्या रस्त्याला सुरुवातीलाच मोठा खड्डा पडला होता. या खड्ड्यामुळे तीन ते चार दुचाकीस्वार पडून किरकोळ जखमी झाले. सुदैवाने…

बर्ड फ्लूमुळे उरण तालुक्यातील कुक्कुटपालक शेतकरी आर्थिक विवंचनेत!

अनंत नारंगीकरउरण : उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात कुक्कुटपालन होते. यामध्ये गावठी कोंबड्यांच्या कुक्कुटपालनाची संख्या अधिक आहे. मात्र तालुक्यातील चिरनेर गावात बर्ड फ्लूची साथ आल्याने परिसरातील कुक्कुट पालन करणारे शेतकरी आर्थिक…

जळगाव रेल्वे दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू! आग लागल्याच्या भीतीने प्रवाशांच्या ट्रेनमधून उड्या, समोरून येणाऱ्या रेल्वेने उडवलं

जळगाव : जळगावमध्ये रेल्वेने काही प्रवाशांना उडावल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुष्पक एक्स्प्रेसमध्ये प्रवास कऱणाऱ्या काही प्रवाशांनी आग लागल्याची भीतीने ट्रेनमधून खाली उड्या मारल्या. मात्र याच वेळी समोरुन…

बर्ड फ्ल्यु बाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन

अलिबाग: चिरनेर येथील मृत पक्षांचे नमुने बर्ड फ्ल्यु H5N1 या रेागासाठी होकारार्थी आढळून आल्याने बाधित केंद्रापासून १ किमी त्रिज्येच्या परिघास जिल्हाधिकारी, रायगड यांनी बाधित क्षेत्र घोषित केले आहे. नागरिकांनी घाबरून…

रायगड जिल्ह्यात बर्ड फ्ल्यूचा धोका वाढला; ९ फेब्रुवारीपर्यंत चिकनची दुकाने बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

उरणमध्ये १ हजार कोंबड्यांची लावली विल्हेवाट घन:श्याम कडूउरण : जिल्ह्यातील उरणमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. चिरनेर गावात कुक्कुटपालन करणाऱ्या व्यवसायिकांच्या कोंबड्या या मृत पावत होत्या.…

नितीश कुमारांची पलटी मारण्यास सुरुवात; भाजप सरकारचा पाठिंबा काढला

वृत्तसंस्थामणिपूर : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षांचा टेकू घेऊन भाजपप्रणित एनडीए सरकार सत्तेत आलं.आता बिहार विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख…

error: Content is protected !!