• Tue. Mar 17th, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

आनंदीबाई प्रधान महाविद्यालयात मतदार जनजागृती अंतर्गत रांगोळी स्पर्धा

प्रतिनिधीनागोठणे : येथील को. ए. सो. आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभाग व निरंतर शिक्षण व विस्तार विभागातर्फे मतदार जनजागृती दिनाच्या निमित्ताने मा. जिल्हाधिकारी कार्यालयांच्या नियमावलीनुसार निबंध स्पर्धा,…

दी लाइफ फाउंडेशनच्या माध्यमातून मांडवा येथील रा. जि. प. प्राथमिक शाळेचे नूतनीकरण

मांडवा येथील नूतनीकरण केलेल्या शाळेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते होणार उद्घाटन अब्दुल सोगावकरसोगाव : दी लाइफ फाऊंडेशन ह्या सामाजिक संस्थेने मागील २५ वर्षांपासून ग्रामीण व शहरी भागातील शिक्षण आणि…

कोकणात शिमग्या आधीच शिवसेनेचा कोकणातील शिवसेना पदाधिकारी शिमगा करणार?

रायगडसह रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेला घरघर? भाजपा प्रवेशामुळे कोकणातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाचाच वरचष्मा राहणार! मिलिंद मानेमुंबई : शिवसेना फुटीनंतर महाविकास आघाडी सत्तेवरून पाय उतार झाली. त्यानंतर…

मोठी बातमी! सैफ अली खानवर मुंबईतील राहत्या घरी चाकू हल्ला; रुग्णालयात दाखल

मुंबई : प्रसिद्ध अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला झाला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, घरात शिरलेल्या चोराकडून सैफ अली खानवर…

आजचे राशिभविष्य

गुरुवार, १६ जानेवारी २०२५ मेष राशीधर्मपरायण व्यक्तीचे शुभाशिर्वाद तुम्हाल मन:शांती मिळवून देतील. आज तुमच्या आई-वडिलांपैकी कुणी धन बचत करण्यासाठी लेक्चर देऊ शकतात तुम्हाला त्यांच्या गोष्टी व्यवस्थित ऐकण्याची आवश्यकता आहे अथवा…

कोळसा व्यापारामुळे करंजा बंदरातील मासळी प्रदूषणयुक्त?

व्यवसायावर परिणाम होत असल्याचा मच्छीमार बाधवांचा आरोप घनःश्याम कडूउरण : एकीकडे उरण तालुका प्रदूषणात नंबर वन असतानाच तालुक्यातील टर्मिनल अँड लॉजिस्टिक प्रा. लि कंपनी (जेट्टी) करंजा येथून खाडीमधून बार्जमधून लाखो…

भरडखोलमध्ये रक्तदान महायज्ञ शिबिर!

शिबिराला श्रीवर्धनमध्ये 376 जणांचे रक्तदान गणेश प्रभाळेदिघी : जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्रचार्यजी महाराज दक्षिण पीठ नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या वतीने रक्तदान महायज्ञ शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी तालुक्यातील 376 नागरिकांनी रक्तदान केले.…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे बिगुल एप्रिलमध्ये वाजणार!

महानगरपालिकांनंतर नगरपरिषदा व नगरपंचायती…नंतर जिल्हा परिषद, पंचायत समिती मिलिंद मानेमुंबई : आधी कोरोनाचे निमित्त मग, प्रभाग पद्धतीत बदल, त्यानंतर मग महाविकास आघाडी सरकार जाऊन महायुती सरकारचे सत्ता स्थापन होणे, पुन्हा…

बेकायदेशीर भोंग्यांवर काय कारवाई? HC चा राज्य सरकारला सवाल

मुंबई : राज्यात मशिदीवरील भोग्यांवरून धार्मिक स्थळांवरील बेकायदा लाऊडस्पीकरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. राज्यातील मशिदींवरील बेकायदा भोंग्यांविरोधात कारवाईचे आदेश देऊनही त्याची अंमलबजावणी करण्यास अपयशी ठरलेल्या राज्य सरकार विरोधात सहा वर्षांपूर्वी…

जासई आंदोलन स्मृतीदिनाला यावर्षी तरी गर्दी जमणार का?

दरवर्षी केवळ शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत केला जातो कार्यक्रम घनःश्याम कडूउरण : उरणमध्ये घडलेल्या शौर्यशाली शेतकरी आंदोलनाचा 41वा स्मृतिदिन कार्यक्रम उद्या जासई आणि परवा पागोटे येथे होणार आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे यावर्षी…

error: Content is protected !!