दर्पणकार आचार्य बाळशास्री जांभेकर यांच्या जयंती दिवशी जनजागृती सेवा संस्थेने केले सन्मानित किरण लाडनागोठणे : नागोठणेचे जेष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक, रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष कै. नवीन सोष्टे…
घन:श्याम कडूउरण : आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लवकरच उद्घाटन होणाऱ्या अटल सेतू (न्हावा शिवडी पूल) ची प्रत्यक्ष उरण येथील चिरले गावाजवळ पहाणी केली. मुंबई येथील बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित…
अनंत नारंगीकरउरण : नवी मुंबई – उरण शहराला जोडणाऱ्या प्रवाशी रेल्वे सेवेचा लोकार्पण सोहळा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते १२ जानेवारी रोजी पार पडणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत…
स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचे ग्रामपंचायत समोर आव्हान गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्याच्या प्रवेशद्वारात वसलेले आराठी हे महत्वाचे गाव आहे. कारण श्रीवर्धन शहरात जाताना याच गावातून जावे लागते. असे असताना येथे सर्वत्र…
शनिवार, ६ जानेवारी २०२४ मेष राशीमानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता असा आणखी एक दिवस, अनपेक्षित लाभ दृष्टीपथात असतील. आज कामकाज धकाधकीचे, थकविणारे ठरेल – परंतु तुमची मित्रमंडळी…
वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात महाडमध्ये उपोषण मिलिंद मानेमहाड : शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्याच दिवशी महाड तालुक्यातील वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराविरोधात तालुक्यातील वारंगी ग्रामस्थांनी आमरण उपोषण प्रारंभ करून शासनाला…
श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर आरओ प्लँटमुळे रखडले गंभीर आजाराच्या रुग्णांची उपचारासाठी होतंय परवड गणेश प्रभाळेदिघी : जिल्ह्यातील मुत्रपिंड विकाराच्या रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी रायगड मधील श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस…
“यापुढे जशास तसे उत्तर देणार”, युनिकेम कामगारांचा एकमुखी निर्धार शशिकांत मोरेधाटाव : मागील दोन महिन्यांपासून होत असलेली युनिकेम कंपनीची नाहक बदनामी, कंपनीला वेठीस धरीत स्वार्थी प्रवृत्तीचा होणारा फार्स, त्यानतंर गेटबंद…
घन:श्याम कडूउरण : आयोटीएल कंपनीमध्ये स्थानिकांची नोकरभरती करण्यासाठी धुतुम ग्रामपंचायत आंदोलन केले होते. त्यावेळी कंपनी प्रशासनाने नोकर भरती करण्याचे मान्य केले होते. परंतु भरती करण्याच्यावेळी कंपनी प्रशासनाने नकार दिल्याने ग्रामस्थांनी…
घन:श्याम कडूउरण : उरण नगरपालिका हद्दीत परप्रांतीयांची मक्तेदारी वाढली आहे. नगरपालिका नाल्यावरच फेरीवाल्यानी आपली दुकाने थाटून कब्जा केला आहे. याकडे प्रशासन सरळसरळ दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांत नाराजीचा सूर निघत आहे.…