पॅरिस : मनू भाकरने 10 मीटर पिस्तुल नेमबाजीत कांस्यपदक जिंकले, नेमबाजीत भारताची पहिली महिला ऑलिम्पिक पदक विजेती ठरली. 2004 मध्ये सुमा शिरूरनंतर वैयक्तिक स्पर्धेत ऑलिम्पिक नेमबाजीच्या अंतिम फेरीत पोहोचणारी 20…
वारंगीमध्ये होणाऱ्या प्रकल्पाबाबत स्थानिक प्रशासन अनभिज्ञ? ग्रामस्थांचा विरोध परंतु ग्रामपंचायतीची मात्र ना हरकत! मिलिंद मानेमहाड : सह्याद्रीच्या पर्वतरांगात वसलेल्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड खोऱ्यातील महाड तालुक्यातील…
साकव नसल्याने शेलू ग्रामपंचायत हद्दीतील वाघीणीची वाडीतील विद्यार्थ्यांचा पाण्यातून प्रवास दुर्घटना घडल्यावर प्रशासन दखल घेणार का? गणेश पवारकर्जत : अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नद्या, नाले दुथडी भरून वाहत आहेत. शेलू ग्रामपंचायत हद्दीतील…
सावंतवाडी : सावंतवाडीमध्ये एका विदेशी महिलेला जंगलाच्या मधोमध लोखंडी साखळीने बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ग्रामस्थांच्या मदतीने तिची सुटका केली आहे. मात्र या घटनेनंतर…
प्रेम प्रकरणातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज हत्या करणाऱ्या आरोपीला फाशी देण्याची जनतेची व कुटुंबियांची मागणी उरणमध्ये लव्ह जिहादच्या प्रकरणात झाली वाढ विठ्ठल ममताबादेउरण : नवी मुंबईतील अक्षता म्हात्रे हिच्यावर अत्याचार…
मुंबई : गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची लगबग दरवर्षी असते. या निमित्त दरवर्षी कोकण रेल्वेकडून विशेष गाड्यांचे देखील नियोजन केले जात असते. यावर्षी देखील गणेशोत्सव…
शवाची अवस्था पाहून प्रत्यक्षदर्शींना धक्का! अक्षता म्हात्रे प्रकरण ताजे असतानाच यशश्रीसोबत घडले भयानक अघटित घनःश्याम कडूउरण : रायगड तसेच नवी मुंबई परिसरात महिला सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचे…
मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महिला वर्गाला खूश करण्यासाठी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना जाहीर केली आहे. या योजनेंतर्गत २१ ते ६५ वर्षे वयोगटातील पात्र महिलांना दर…
नवी मुंबई : नवी मुंबईत एक 3 मजल्यांची बिल्डिंग कोसळली (Building Collapsed) आहे. पहाटे सर्वजण साखर झोपेत असतानाच अचानक बिल्डिंग जमिनदोस्त झाली. सुरुवातीला अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची चिंता व्यक्त केली जात…
शनिवार, २७ जुलै २०२४ मेष राशीतुम्ही आहार व्यवस्थित घ्या विशेषत: अर्धशीशीच्या रुग्णांनी अन्नसेवन योग्य वेळी न केल्यास त्यांना विनाकारण भावनिक ताणाचा सामना करावा लागेल. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने…