अनंत नारंगीकरउरण : शहरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली असून सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्याचा नाहक त्रास हा सर्वसामान्य नागरिकांना, विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांना…
प्रतिनिधीअलिबाग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने दिनांक निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश…
विठ्ठल ममताबादेउरण : महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ संलग्न भारतीय मजदूर संघाने दि. २४ ऑगस्ट २०२४ रोजी नागपुरातील रेशीमबाग मैदानापासून राज्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरावर काढलेल्या मोर्चाच्या…
घन:श्याम कडूउरण : वरदा केदार आसरकर हिला स्केटिंग या खेळामध्ये उत्कृष्ठ कामगिरी बजावल्यामुळे हॉकी लिजेंड, पद्मभूषण मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2024 पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन…
बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांचे शानदार नियोजन विनायक पाटील पेण : पेण विधानसभा मतदारसंघ भाजप युवा मोर्चा रायगड अध्यक्ष तथा बळवली माजी उपसरपंच गणेश पाटील यांनी पेण विधानसभा मतदारसंघ…
रायगड जनोदय ऑनलाईनशरीरात कॅल्शियमची कमतरता असेल तर त्याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागतो. कॅल्शियमच्या कमतरतेमुळं हाडं ठिसूळ होतात. इतकंच नव्हे तर कॅल्शियम कमी झाल्यास मांसपेशी, रक्तवाहिन्यांना देखील धोका पोहोचतो. तसंच, हार्मोन्स…
शुक्रवार, ३० ऑगस्ट २०२४ मेष राशीतुमच्या आरोग्याच्या सुधारणेसाठी पुन्हा पहिल्यापासून प्रयत्न सुरु करण्यासाठी चांगला दिवस आहे. कुणी ही अनुभव नसलेल्या व्यक्तीच्या सल्ल्याने आज असे कुठले ही काम करू नका ज्यामुळे…
सोलापूर : “राष्ट्रवादीशी आपलं आयुष्यभर पटलं नाही, मांडीला मांडी लावून बसलोय पण बाहेर आल्यावर उलट्या होतात”, असं वक्तव्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलं होतं. दरम्यान, तानाजी सावंत यांच्या या वक्तव्यानंतर…
कुत्रा चावण्याच्या घटनांमध्ये वाढ; नगरपरिषदेकडून उपाययोजना नाही विठ्ठल ममताबादेउरण : शहरात कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत असून उरणमधील विविध रस्त्यावर, चौकात, नाक्या नाक्यावर मोठ्या प्रमाणात कुत्रे उभे असलेले दिसतात. मात्र हे…
पेठ अंबिवली येथे विजेचा शॉक लागून दुभत्या म्हशीचा मृत्यू गणेश पवारकर्जत : तालुक्यात विजेचा शॉक लागून मुक्या जनावरांचा मृत्यू होणे ही बाब नित्याचीच झाली असुन, तालुक्यातील दुर्गम भाग म्हणून ओळखल्या…