४० वर्षे उलटूनही पुनर्वसन झाले नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण २०२४च्या लोकसभा निवडणुकीवर टाकला होता बहिष्कार विठ्ठल ममताबादेउरण : जेनएनपीटी बंदरासाठी विस्थापित करण्यात आलेल्या शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा )या गावाचे ४०…
अब्दुल सोगावकरसोगाव : अलिबाग तालुक्यातील बहिरोळे येथील एक खाजगी मालमत्तेमध्ये तब्बल ८ फूट लांब व अंदाजे १५ किलो पेक्षा जास्त वजन असलेल्या अजगराला चोंढी येथील सर्पमित्र आसिफ मलिक यांनी सुरक्षितरित्या…
अनंत नारंगीकरउरण : चिरनेर गावाजवळ सुरु असलेल्या भात शेतीच्या कापणी व मळणी ठिकाणी भले मोठे अजगर आढळून आले. त्यामुळे भला मोठा अजगर पाहून मजूरांमध्ये धावपळ उडाली. याबाबत प्राणी मित्र राजेश…
वार्ताहरउरण : राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. त्यातच आता उरण विधानसभा मतदारसंघातून मोठी बातमी समोर…
वृत्तसंस्थामुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा जाहीरनामा जाहीर केला असून त्यात विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणे आणि धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द करण्याची…
वृत्तसंस्थाछत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असताना छत्रपती संभाजीनगरातून खळबळजनक माहिती समोर आली. माजी मंत्री धनंजय मुंडे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संगनमताने कट कारस्थान…
वृत्तसंस्थानवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला ३६ तासांच्या आत घड्याळ चिन्हाचा मुद्दा न्यायप्रविष्ट असल्याबाबतची जाहिरात देण्याचे आदेश दिले आहेत. घड्याळ चिन्हावरून अजित पवार आणि शरद…
गुरुवार, ७ नोव्हेंबर २०२४ मेष राशीचार भिंतीबाहेरील उपक्रम तुमच्यासाठी लाभदायक ठरतील. बंदिस्त किल्ल्याप्रमाणे स्वत:भोवती सुरक्षित चौकट आखून त्याचाच विचार करण्याची जीवनशैली तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी मारक आहे. तुम्हाला ही…
सोगाव : अलिबाग तालुक्यातील कातळपाडा-सातिर्जे येथील गणेश चंद्रकांत खडपे यांचे सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी कांदिवली-मुंबई येथील आपल्या मुलाच्या घरी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कातळपाडा येथील…
विश्वास निकमकोलाड : रायगड जिल्ह्यासह रोहा तालुक्यात भातशेतीच्या कापणीला खऱ्या अर्थाने दसऱ्यानंतर सुरुवात केली जाते, परंतु यावर्षी १३ ऑक्टोबरपासुन २६ ऑक्टोबरपर्यंत विज, वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भातशेती आडवी…