मंगळवार, ९ जानेवारी २०२४ मेष राशीभीती, चिंता तुमच्या सुखी समाधानी, आनंदी जगण्याला मारक ठरू शकते. आपल्या विचारांमधून आणि कल्पनांमधूनच चिंतेचा जन्म झाला आहे हे तुम्हाला लक्षात ठेवावे लागेल. या चिंतेमुळेच…
रायगड : रायगड जिल्हा वार्षिक योजना 2024-25 च्या सर्वसाधारण, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेच्या एकूण रु.386.06 कोटीच्या प्रारुप आराखड्यास जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या…
प्रतिनिधीपोयनाड : अलिबाग तालुक्यातील कोळघर येथे काल प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय अभियानाचे आयोजन मंडळ अधिकारी कार्यालय पोयनाड तर्फे करण्यात आले होते. देशातील आदिम जमातीच्या सर्वांगीण विकासाकरिता मा.प्रधानमंत्री जनमन या योजनेच्या…
‘अन्यथा शाळेला टाळे ठोकू’, कांबळे तर्फे महाडमधील पालकांचा इशारा मिलिंद मानेमहाड : रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये सातत्याने होणाऱ्या शिक्षकांच्या कार्यशाळा, सरकारी कामे यामुळे तालुक्यातील अनेक एक शिक्षकी शाळा कायम बंद…
घन:श्याम कडूउरण : एमएमआरडीने न्हावा-शिवडी पुलाची उभारणी करताना विकासकामे करण्याची दिलेली आश्वासने दिली ती पूर्ण झाली नाहीत. तसेच जमिनीचा मोबदलाही आजतागायत दिलेला नाही. या पुलाचे उद्घाटन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी…
म्हणे, प्रकरण अलिबागवरून पुणे येथे गेले!महसूल, कृषी विभागातून उडवाउडवीची उत्तरे, शेतकरी हतबल गणेश प्रभाळेदिघी : समाजातील प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा यासाठी तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सदैव…
अभय पाटीलबोर्ली पंचतन : अदानी फाउंडेशन दिघी पोर्ट लिमिटेड माध्यमातून जवळील कुडगाव येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन ग्रामपंचायत सरपंच प्रमिला मेंदाडकर यांनी केले. कार्यक्रमाला दिघी…
१२ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व २६ फेब्रुवारीला आयुक्त कार्यालयावर मोर्चा शासनाच्या दडपशाहीला न्यायालयात देणार संघटीत आव्हान विठ्ठल ममताबादेउरण : अलिबाग-विरार कॉरिडॉर बाधित संघर्ष समिती उरण संघटनेची सभा वेश्वी येथे…
विठ्ठल ममताबादेउरण : तालुक्यातील विंधणे ग्रामपंचायत हद्दीतील कंठवली येथील समवेद लॉजिस्टिक इन्फ्रा रिसॉरसेस प्रा.लि. या मालाची हाताळणी करणाऱ्या गोदामाला दिनांक ८ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ठिक २-३० वाजताचे सुमारास आग…
पालक वर्गात संतापाची लाट; कारवाईची मागणी महाराष्ट्राला संत महात्म्यांचा एवढा वारसा लाभलेला असताना आसाराम बापूसारख्या बलात्काऱ्याविषयी मुलांना धडे देऊन शाळेला नेमके कोणत्या प्रकारचे संस्कार मुलांना द्यायचे होते, असा सवाल आता…