सलीम शेखमाणगाव : भरधाव वेगाने येणाऱ्या मारुती इको गाडीची अँक्टिव्हा दुचाकी गाडीला पाठीमागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या भीषण अपघातात एका १८ वर्षीय तरुणीचा मृत्यू होऊन चालकासह दोन जण जखमी होऊन…
नवी दिल्ली : भारताने केलेल्या एअर स्ट्राईकमध्ये अनेक दहशतवादी मारल्या गेल्याची माहिती समोर आली आहे. 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर भारत नक्कीच मोठी कारवाई करेल याची कल्पना असताना भारतीय…
मुंबई: १९५३ साली प्रदर्शित झालेल्या श्यामची आई सिनेमात श्यामची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अभिनेते माधव वझे यांचं नुकतच निधन झालं. वयाच्या ८६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.’श्यामची आई’ या…
नवी दिल्ली : भारताने दहशतवादाविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. आज (6 मे) मध्यरात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले. भारताने पाकिस्तानवर थेट एअर स्ट्राइक केला.…
नवी दिल्ली : या वेळची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. (Sindoor) अखेर भारताने पाकिस्तानला त्याची जागा दाखवून दिली आहे. भारताने भारताकडून बुधवार (दि. ७ मे २०२५) रोजी मध्यरात्री पाकव्याप्त…
बुधवार, ७ मे २०२५ मेष राशीहवेत इमले बांधण्यात तुमचा वेळ वाया घालवू नका. त्यापेक्षा काहीतरी अर्थपूर्ण गोष्टी करण्यावर आपली ऊर्जा खर्च करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारांमध्ये गुंतले जाणार नाही याची काळजी…
हजारोंच्या संख्येने एमआयडीसी कार्यालयावर धडकणार! शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचे आंदोलन अमुलकुमार जैनअलिबाग : तालुक्यातील शहापूर धेरंड परिसरात सिनारमन्स कंपनीचा महाकाय कागद प्रकल्प येऊ घातला आहे. या कारखान्यासाठी…
प्रतिनिधीमाणगाव : शहरातील मोर्बा मार्गावरील उपजिल्हा रुग्णालयासमोर मंगळवारी (दि. 6) भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अपघातात मृत झालेल्यांमध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा…
विनायक पाटीलपेण : शेतकरी कामगार पक्षाच्या वरिष्ठांकडून आपण केलेल्या मागणीची दखल घेतली जात नाही, त्याबाबत पक्षाच्या मिटिंगमध्ये कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांनी नाराजी व्यक्त केली…
रायगड : केंद्रीय गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आपत्कालीन परिस्थितींसाठी सज्जता तपासण्यासाठी “ऑपरेशन अभ्यास” या मॉक ड्रिलचे आयोजन उरण येथे दिनांक ७ मे २०२५ रोजी दुपारी ४ वाजता करण्यात आले आहे.नागरिकांनी…