शनिवार, १९ ऑगस्ट २०२३ मेष राशीअनावश्यक घटनांची चर्चा करण्यात वेळ आणि ऊर्जा वाया नका घालवू. एक लक्षात ठेवा वादविवाद चर्चांमधून काहीही हाती लागत नाही, तर काहीतरी हरवतेच. धनाचे आगमन आज…
वार्ताहरउरण : उरण तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी घन:श्याम दामोदर कडू यांची फेरनिवड करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. अध्यक्षपदी घनःश्याम कडू यांची फेरनिवड झाल्याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. यावेळी…
घन:श्याम कडूउरण : तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतमध्ये गेली अनेक वर्षांपासूनचे दप्तरच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. मात्र, दप्तर उपलब्ध नसतानाही ऑडिट (लेखापरीक्षण अहवाल) तपासणी करणारे ऑडिटर्स कोणताही…
प्रतिनिधीमहाड : बौद्ध समाजातील सुशिक्षित व्यक्ती सरपंचपदी बसू नये यासाठी मतदार यादीतून नाव वगळण्याचा अजब प्रकार महाड तहसील कार्यालयातील निवडणूक यंत्रणेमार्फत करण्यात आल्याचा आरोप सुषमा संदेश साळवी यांनी केला असून…
रायगड स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचा मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने तपास अमूलकुमार जैनअलिबाग : रोहे शहरापासून नजीकच असणाऱ्या भुवनेश्वर येथील निवृत्त तहसीलदार मोहन साठे यांच्या घरी झालेल्या घरफोडीचा तपास मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने…
शुक्रवार, १८ ऑगस्ट २०२३ मेष राशीउत्स्फूर्तपणे वागण्यावर नियंत्रण ठेवा आणि दुराग्रही स्वभावावर नियंत्रण ठेवा. खासकरून पार्टीमध्ये त्यामुळे एखाद्याचा मूड खराब होईल. आर्थिक पक्ष मजबूत होण्याची पूर्ण शक्यता आहे. जर तुम्ही…
किरण लाडनागोठणे : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या ५व्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी नागोठणे येथील भाजप कार्यालयात भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.…
गणेश प्रभाळेदिघी : श्रीवर्धन तालुक्यातील बोर्लीपंचतन गावचे निवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी धोंडू गायकर (वय ६२) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने समाजमन हळहळलं. ग्रामपंचायतमधील नोकरीतून निवृत्त होऊन ते व्यवसायात…
सलीम शेखमाणगाव : माणगाव येथील मुंबई गोवा महामार्गाची ठेकेदार कंपनी चेतक इंटरप्रयझेसच्या कार्यालयात जाऊन खुर्च्यांची तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाच ते सहा अज्ञात कार्यकर्त्यांवर माणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…
विश्वास निकमगोवे-कोलाड : राज्यात दिवसेंदिवस पत्रकारांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढत आहे. पत्रकारांच्या प्रदीर्घ लढाईनंतर अखेर २०१९ रोजी हा कायदा राज्यात अंमलात आला. मात्र, त्यानंतरही राज्यात पत्रकारांवरील हल्ले कमी न होता ते…