• Sat. Feb 21st, 2026

सामान्य जनतेचे हक्काचे व्यासपीठ

Trending

100 दहशतवाद्यांचा खात्मा, पाकिस्तानचे 40 जवानही ठार, ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल भारतीय लष्कराचा खुलासा

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूर किती यशस्वी झालं हे सांगण्यासाठी भारतीय लष्कर, भारतीय नौदल आणि भारतीय वायूदलाने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा झाला…

अलिबाग तालुक्यात राजकीय नेत्याच्या चालकाचा प्रताप!

गावातील महिलेला घरात शिरून मिठी मारीत केला विनयभंग अमुलकुमार जैनअलिबाग : राज्यातील सत्ताधारी एका राजकीय पक्षाच्या पदाधिकारी याच्या वाहन चालकाने अलिबागपासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या गावातील महिलेच्या घरात कोणीही नसताना शिरून…

इंदापूर येथे दोन टेम्पोचा अपघात; आठ जण जखमी

सलीम शेखमाणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथील डायव्हरजनजवळ आयशर टेम्पो व छोटा टेम्पोत यांच्यात अपघात होऊन ८ जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. पोलिस…

माणगावात चोरट्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

सलीम शेखमाणगाव : तालुक्यातील निजामपूर विभागातील मौजे येरद येथे चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या अज्ञातांनी ७० वर्षीय वृद्ध महिलेला मारहाण केली. मारहाणीत या महिलेचा मृत्यू झाला. पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार सविस्तर…

आजचे राशिभविष्य

रविवार, ११ मे २०२५ मेष राशीआपण जर पुरेशी विश्रांती घेत नसाल तर आपणास प्रचंड दमल्यासारखे होईल, आणि अधिक विश्रांती घ्यावी लागेल. इतर दिवसांपेक्षा आजचा दिवस आर्थिक दृष्टीने चांगला राहील आणि…

पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार

नवी दिल्ली : पाकिस्तानने अवघ्या चार तासांत युद्धबंदीचा भंग केला. भारत आणि पाकिस्तानमधील ८६ तास चाललेले युद्ध शनिवारी संध्याकाळी ५ वाजता संपले होते. दोन्ही देशांमध्ये युद्धबंदीवर सहमती झाली होती, पण…

गोवे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य, ठेकेदाराच्या मनमानी

विश्वास निकमकोलाड : रोहा तालुक्यातील मुंबई-गोवा महामार्गावरुन गोवे गावाकडे जाणारा ५०० मिटरचा रस्ता ठेकेदाराच्या आडमुठेपणामुळे रखडला असुन तीन ते चार दिवस पडत असलेल्या अवकाळी पावसामुळे या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरले…

१८ तारखेला पेणमध्ये भरणार राष्ट्रीय अध्यात्म परिषद

रायगड : देशभरात विविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या आगरी समाजातील साधू-संतांचे पहिले भव्य-दिव्य “राष्ट्रीय अध्यात्म संमेलन” येत्या रविवारी, १८ मे २०२५ रोजी मोठ्या जल्लोषात संपन्न होणार आहे. प. पु. बाळयोगी सदानंद…

जलपूजन सोहळा दिमाखात, परिसर सुफलाम् सुफलाम् होणार, व्यक्त झाली भावना

वाशी, लांढर, बोरघर, तळाघर पाठोपाठ निवीकर सुखावले शशिकांत मोरेधाटाव : आंबेवाडी ते निवी कालव्याचे पाणी अखेर निवी हद्दीत शेवटच्या टप्प्यात आले. एक तपानंतर हा दुर्मिळ योग आला. पुढील डिसेंबर हंगामापासून…

खिचडी घोटाळा प्रकरण : अमोल कीर्तिकर यांच्यासह 8 जण आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि गेल्या लोकसभा निवडणुकीतील उत्तर मुंबईतील महाविकासआघाडीचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांनाही आता खिचडी घोटाळ्यात आरोपी बनवण्यात आलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना…

error: Content is protected !!